ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे जगाला कितीही नुकसान झालेअसले तरी एक फायदा म्हणजे त्यांनी आपल्यालाआधुनिक जीवनातील एक धोकादायक त्रुटी समजूनघेण्यास मदत केली आहे. ही ऊर्जा वापरावर आपलेअत्यधिक अवलंबित्व आहे. ते आपल्या आरोग्यावर,पर्यावरणावर आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणामकरत आहे. इराण, युक्रेन आणि पश्चिम आशियातीलवाढत्या संघर्षांदरम्यान जग पुन्हा एकदा ऊर्जा संकटावरचर्चा करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत.पुरवठा कपात जाहीर केली जात आहे. अनेक देशांमध्येइंधनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातहीएलपीजी पुरवठ्यावर आणि किमतींवर दबाव आल्याच्याबातम्या येत आहेत. प्रत्येक वेळी असे घडते तेव्हाआपल्याला आठवण येते की आधुनिक जग उर्जेवर कितीअवलंबून आहे. आज मानवी जीवनाचे जवळपास प्रत्येक कार्य उर्जेद्वारेचालते. सकाळी दात घासण्यापासून ते मोबाईलवर मेसेजपाठवण्यापर्यंत. स्वयंपाक करण्यापासून ते प्रवासकरण्यापर्यंत - प्रत्येक व्यवहारात उर्जेचा वापर समाविष्टअसतो. मग आपल्याला ते लक्षात येवो किंवा नाही.आधुनिक अर्थव्यवस्था, उद्योग, वाहतूक व दळणवळण हेसर्व ऊर्जेवर अवलंबून आहेत. ऊर्जेशिवाय जीवनाचीकल्पना करणे कठीण आहे. समस्या अशी आहे कीआजही जगातील बहुतेक ऊर्जा कोळसा, पेट्रोलियमआणि नैसर्गिक वायू सारख्या कार्बन-आधारितस्रोतांपासून येते. ही ऊर्जा पृथ्वीवर समान रीतीने वितरितकेलेली नाही. काही देशांमध्ये या संसाधनांचे साठे आहेततर काहींना त्यांच्या गरजांसाठी ती आयात करावीलागतात. हे असमान वितरण जागतिक अवलंबित्व आणिअसुरक्षिततेचे मूळ आहे. एखादा देश ऊर्जेसाठी इतरदेशांवर अवलंबून असतो तेव्हा ऊर्जा केवळ आर्थिकसंसाधन बनत नाही तर एक राजकीय आणि धोरणात्मकशस्त्र देखील बनते. तेल व वायू पुरवठ्यातील बदल संपूर्णजागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतात आणिकरतात. ऊर्जा पुरवठ्यावरील नियंत्रण कधीकधी तणाव,संघर्ष आणि देशांमधील युद्धे देखील निर्माण करते.कार्बन-आधारित ऊर्जेवरील हे अवलंबित्व केवळराजकीय असुरक्षितता निर्माण करत नाही तरपर्यावरणाला गंभीर धोका देखील निर्माण करते. कोळसा,तेल आणि वायूचा वापर आपल्या पृथ्वीच्या वातावरणातमोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड आणि इतर प्रदूषकसोडतो. वाढती उष्णता, असामान्य पाऊस, दुष्काळ आणिपूर यासारख्या घटना या घटनेचा परिणाम आहेत.अशाप्रकारे कार्बन ऊर्जा आपल्याला दुहेरी समस्यानिर्माण करते : एकीकडे ती पर्यावरणाला हानी पोहोचवतेआणि दुसरीकडे ती देशांमधील परस्परावलंबन आणिअस्थिरता वाढवते. जग कार्बन ऊर्जेवर अवलंबून असेलतितके ते अधिक असुरक्षित व कमकुवत बनते. यासंदर्भात ऊर्जा स्वराज्याची संकल्पना महत्त्वाची आहे.ऊर्जा स्वराज्य म्हणजे ऊर्जेमध्ये स्वावलंबन. याचा अर्थबाह्य ऊर्जा स्रोतांपासून स्वतःला पूर्णपणे वेगळे करणेअसा नाही तर आपण स्थानिक पातळीवर स्वतःची ऊर्जानिर्माण करणे आणि शक्य तितकी विवेकीपणे वापरणेअसा आहे. असे म्हणतात की आपण सुधारणा केली तरजग सुधारू शकते. एखादा समाज आणि देश स्थानिकपातळीवर स्वतःची ऊर्जा निर्माण करण्यास सुरुवात करतोतेव्हा तो ऊर्जेचा गैरवापर थांबवतो आणि ऊर्जेचे मूल्यसमजतो. तेव्हा त्याचे बाह्य स्रोतांवरील अवलंबित्व कमीहोते. यामुळे पर्यावरणाचे नुकसान कमी होतेच. त्याशिवायआर्थिक, राजकीय स्थिरता देखील वाढते. 2020 मध्येसुरू झालेली माझी ऊर्जा स्वराज यात्रा याच कल्पनेवरआधारित आहे. या प्रवासाचा उद्देश केवळ नवीन ऊर्जातंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज नाही तर उर्जेबद्दल आपलेवर्तन , विचार बदलावा असा संदेश देणे आहे. आज जग वारंवार ऊर्जा संकटांना आणि संघर्षांना तोंडदेत आहे. तेव्हा हे समजून घेणे आवश्यक आहे की केवळअधिक ऊर्जा शोधण्यातच नाही तर योग्य ऊर्जा स्रोतनिवडण्यात आणि त्यांचा सुज्ञपणे वापर करण्यातच खरातोडगा असतो. आपण ऊर्जेबाबत स्वावलंबी आणिजबाबदार झालो तर आपण केवळ हवामान संकट कमीकरतो असे नाही तर जगाला अधिक स्थिर आणि सुरक्षितदेखील बनवू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा


























Subscribe to my channel

