डायरेक्ट बेनिफिटच्या काळात एक न सांगितलेली गोष्ट हीदेखील आहे की, कशा प्रकारे लोक आपले मेडिक्लेम, आयुष्मान कार्ड, रक्ताचे अहवाल, एमआरआय रिपोर्ट घेऊन आपल्या कुटुंबासाठी किंवा जवळच्या लोकांसाठी एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भटकत राहतात. तेव्हा त्यांना समजते की, ते मेडिक्लेम, तो विमा नूतनीकरणाच्या अभावी फक्त कागदावरच राहिला आहे. कारण नूतनीकरणाच्या तारखेच्या आश्वासनांमध्ये एखाद्या मुला-मुलीच्या किंवा वृद्धाच्या आशाही लपलेल्या होत्या. परंतु स्पर्धेच्या युगात मेडिक्लेम कंपन्यांना हे जाणवून घ्यायचे नसते की, हॉस्पिटलचे मजले प्रेमाची ती पवित्रता जपण्यात अपयशी ठरतात आणि शांतपणे त्या दु:खाला वाढवत राहतात, ज्याची जाणीव एखादा मुलगा, मुलगी किंवा तो वृद्ध हातात प्रिस्क्रिप्शन पकडून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्याच्या प्रत्येक पायरीवर चढताना-उतरताना अनुभवत असतो. तो वृद्ध जो पूर्ण ताकदीने आपले दु:ख व्यक्त करू इच्छितो आणि हे देखील की, दु:ख म्हणजे केवळ सहन करण्याची भावना नाही, तर ती एक अभिव्यक्तीसुद्धा आहे, जी त्या कार्डच्या किंवा मेडिक्लेमच्या नकाराने फुटते. मेडिक्लेमची कार्डे आपल्याला आश्वासन देतात की, पैसा फक्त गुंतवणूक किंवा खर्च करण्यासाठी नसतो, तर त्या अघटित घटनेपासून वाचण्यासाठीदेखील असतो; जिथे कोणत्याही क्लेमच्या संधीची वाट पाहिली जात नाही. आणि जरी दरवर्षी पैसा मेडिक्लेममध्ये जात राहिला, तरी ते एका सुखद आश्वासनासाठी असते. सर्वात मोठी न सांगितलेली कथा त्या मुलांची आणि त्यांच्या पालकांच्या त्या दु:खाची आहे, जे आपल्या जवळच्या व्यक्तींना अस्वस्थ किंवा आजारी पाहतात. अशा परिस्थितीत मेडिक्लेम किंवा आयुष्मान कार्ड आपल्या सर्वांना कुटुंब आणि घरातील त्या अनमोल सोबतीला वाचण्याची आणि त्याला घट्ट पकडून ठेवण्याची आठवण करून देते. मेडिक्लेमचे आश्वासन त्या प्रेमाचा मूळ आधार आहे आणि मुलांसाठी सर्वात मोठ्या ‘हीलर’चे (जखम भरणारा) काम करते. जेव्हा कुटुंब त्या मेडिक्लेमला मूल्य आणि जीवनाचे महत्त्वाचे साधन मानते, तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या न सांगितलेल्या कथेला अर्थ मिळतो. आणि तो म्हणजे कुटुंबासाठी ‘केअर’ (काळजी) काय असते, पैशाची उपयुक्तता काय असते, पॅरेंटिंग काय आहे, जबाबदारी काय आहे आणि आई-वडील होणे हा माणसाचा दुसरा जन्म का असतो? त्यामुळे मेडिक्लेम कंपन्यांना बाजाराच्या पलीकडे जाऊन थोडे अधिक ‘माणूस’ होण्याची गरज आहे आणि आपल्या भूमिकेतील त्या मौल्यवान पैलूलाही समजून घेण्याची गरज आहे, जिथे क्लेमच्या रकमेपेक्षा जीवन जास्त मोठे असते. जिवंत राहणे हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे आणि ते कार्ड या अधिकाराचे कवच-कुंडल आहे. आयुष्मान कार्ड किंवा डायरेक्ट बेनिफिट्स हे माणुसकीचा तो उद्देश पूर्ण करण्याचा सोपा मार्ग आहेत, जो आयुष्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून वाचवण्याची गरज सांगतो. असे मेडिक्लेम आपल्याला आयुष्याप्रति अधिक जबाबदार व्हायला सांगतात, जेणेकरून आई-वडील आणि मुलांमधील वावर हॉस्पिटलऐवजी घराच्या भिंतींच्या आसपासच राहील. जर असे झाले तर सर्वांना थोडे ‘मूल’ बनून राहण्यासाठी अधिक संधी मिळतील, कारण चांगले आरोग्य आनंद देते आणि आनंदी मन, बालपण.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



