
Milk Tanker Accident : उरुळी कांचन - जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा भीषण अपघात घडलाय. वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर आलीय. ही धक्कादायक घटना गुरूवारी सांयकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलीय.
कुंवर पाल (वय वर्षा ३५, बरेली उत्तरप्रदेश) असे अपघातात मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. तर वैभव शिवाजी जामदार (वय वर्ष ३४ बेलवाडी, इंदापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुदर्शन धनराज माने यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृत चालक कुंवर पाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी वाघापूरजवळील उरुळी कांचनकडे दुधाचा टँकर निघाला होता. यावेळी उरुळी कांचनजवळ असलेल्या शिंदवणे घाटात, तीव्र वळण लागले. या तीव्र वळणावर चालक कुंवर पाल याचे टँकरवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे टँकर थेट कठडा तोडून थेट २० फुट खाली कोसळला.
या अपघातात चालक कुंवर पाल आणि त्याच्याशेजारी बसलेले रूट सुपर वायझर हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, हवालदार सुदर्शन माने आणि स्थानिक नागरिकांनी दोघांना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच चालक कुंवर पाल याचे मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, या अपघातात वैभव जामदार हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




