जनरेटिव्ह एआय आश्चर्य आणि भीती दोन्ही निर्माणकरते. त्यात भविष्य दडलेले आहे, पण उद्या कसाअसेल? काही भाकिते विशिष्ट परिस्थितीकडे लक्षवेधतात. एआय सर्वव्यापी निगराणी, भावनिक ओळखव स्वयंचलित सामग्री निर्मितीद्वारे समाजावर नियंत्रणठेवेल. पण या चिंता बाजूला ठेवूनही हे खरे आहे कीएआय आपले जग बदलत आहे आणि पुढेही बदलतराहील. जीडीपीच्या बाबतीत एआय पाश्चात्य जगात आधीचवर्तमानाला आकार देत आहे. भारतातही त्याचीलक्षणीय उपस्थिती असेल असा अंदाज आहे.अमेरिकेत 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत जीडीपीवाढीमध्ये एआय गुंतवणुकीचा वाटा जवळपास 40%होता. अर्न्स्ट अँड यंगच्या अंदाजानुसार कौशल्य विकासआणि शिक्षणातील गुंतवणुकीद्वारे एआय पुढील सातवर्षांत भारतीय जीडीपीमध्ये 1.2 ते 1.5 ट्रिलियनडॉलर्सचे योगदान देईल. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲमेझॉन आणि मेटा यांनी पुढील पाच वर्षांत डेटा सेंटर्स आणि एआय-आधारित गुंतवणुकीसाठी 67.5 अब्ज डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. भारताचे स्वतःचा औद्योगिक समूह—टाटा, रिलायन्स आणि अदानी—देखील फारमागे नाहीत. अदानी पुढील 10 वर्षांत अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या, एआय-सज्ज डेटा सेंटर्समध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत.हे आकडे कितीही मोठे वाटत असले तरी पुढील पाच वर्षांतील अंदाजित जागतिक गुंतवणुकीच्या तुलनेत तेनगण्य ठरतात. मॅकिन्से अँड कंपनीच्या अंदाजानुसार हीगुंतवणूक 6.7 ट्रिलियन डॉलर्स असेल. बहुतेक नवीनगुंतवणूकदार स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यताआहे. परंतु काही जण टिकून राहतील आणि उत्पादकतावाढवतील. या अकल्पनीय मोठ्या आकड्यांच्यापलीकडे, मूलभूत प्रश्न हा आहे की एआयचा सामाजिकपरिणाम काय होईल? एआयच्या प्रसारामुळे उत्पादकतेतव्यापक वाढ होईल का, की त्याचा वापर विशिष्ट उद्योगआणि समाजाच्या ठराविक वर्गांपुरता मर्यादित राहील?रोजगारक्षम कौशल्ये विकसित होतील अशा प्रकारेशिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी आपण एआयचावापर करू शकू का? की ते केवळ नोकऱ्यांची जागाघेईल? चॅटजीपीटी किंवा जेमिनी वापरणारे बहुतेक लोकएआयला एक अतिवेगवान यांत्रिक घटक म्हणूनपाहतात. ते इंटरनेट शोधांना त्वरित उत्तरे देते. सॉफ्टवेअरप्रोग्राम्स लिहिते. व्याकरण दुरुस्त करते. परीक्षणे आणिलेखही लिहिते. बहुतेक वापरकर्ते या सेवेसाठी पैसे देतनाहीत. केवळ काही गंभीर एआय वापरकर्तेच याचीसदस्यता घेतात. त्यामुळे आपण असे गृहीत धरतो की तेआपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी विनामूल्यआहे. आपल्या हे लक्षात येत नाही की या एआय प्रणालीप्रचंड प्रमाणात वीज वापरते. मोठे हार्डवेअर वापरतात.म्हणून एआयबद्दलच्या या सर्व उत्साहाच्या काळातआपण प्रश्न विचारला पाहिजे : एआय प्रदूषण कमीकरणारे व ऊर्जा वाचवणारे उपायही प्रदान करेल का?की एआयची ऊर्जेची अतृप्त भूक टंचाई आणि प्रदूषणआणखी वाढवेल? वैद्यकीय क्षेत्रात एआयचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जात आहे. एलॉन मस्क यांच्यामते 2030 पर्यंत प्रगत एआय-शक्तीवर चालणारेरोबोट्स—विशेषतः टेस्लाचा ऑप्टिमस—सर्वोत्कृष्टमानवी शल्यचिकित्सकांनाही मागे टाकतील. त्यामुळेपारंपरिक वैद्यकीय शिक्षण बहुदा निरर्थक ठरेल.आशावादी लोकांचा असाही युक्तिवाद आहे की मानवीसर्जनशीलतेमुळे नवीन क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माणहोतील. अलीकडील एका शोधनिबंधात टिकटॉकच्यासंशोधक शास्त्रज्ञ शुपेंग चेन यांनी युक्तिवाद केला की,एआयमुळे प्रचंड बुद्धिमत्ता येत असली तरी त्याच्यावेगाने होणारा स्वीकार लाखो उच्च-स्तरीय व्यावसायिकव्हाईट-कॉलर नोकऱ्यांना निरर्थक ठरवेल. अमेरिकेच्याअर्थव्यवस्थेतील आकडेवारीचा वापर करून चेन असायुक्तिवाद करतात की ग्राहक खर्चात व्हाईट-कॉलरकर्मचाऱ्यांचा वाटा निम्म्याहून अधिक असल्यानेएआयचा परिणाम केवळ नोकऱ्यांवरच नाही तरएआयद्वारे उत्पादित वस्तूंच्या मागणीवरही होईल. यामुळेविकासाऐवजी एक प्रकारची ‘घोस्ट इकॉनॉमी'' निर्माणहोऊ शकते. तरीही एआय खरोखरच त्याच्या वापरकर्त्यांना वाटतेतितके शक्तिशाली असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचेमार्ग सुचवणे व्यर्थ ठरेल. आशा ही आहे की मानवीसर्जनशीलता एआयच्या गतीशी जुळवून घेईल व त्याचेनकारात्मक परिणाम कमी करेल. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) बहुतेक वापरकर्ते एआयसाठी पैसे देतनाहीत. त्यामुळे आपल्याला वाटते की तेआपल्यासाठी व आपल्या समाजासाठीमोफत आहे. आपल्याला हे लक्षात येतनाही की ही एआय प्रणाली प्रचंडप्रमाणात विजेचा वापर करते.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




