जनरेटिव्ह एआय आश्चर्य आणि भीती दोन्ही निर्माणकरते. त्यात भविष्य दडलेले आहे, पण उद्या कसाअसेल? काही भाकिते विशिष्ट परिस्थितीकडे लक्षवेधतात. एआय सर्वव्यापी निगराणी, भावनिक ओळखव स्वयंचलित सामग्री निर्मितीद्वारे समाजावर नियंत्रणठेवेल. पण या चिंता बाजूला ठेवूनही हे खरे आहे कीएआय आपले जग बदलत आहे आणि पुढेही बदलतराहील. जीडीपीच्या बाबतीत एआय पाश्चात्य जगात आधीचवर्तमानाला आकार देत आहे. भारतातही त्याचीलक्षणीय उपस्थिती असेल असा अंदाज आहे.अमेरिकेत 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत जीडीपीवाढीमध्ये एआय गुंतवणुकीचा वाटा जवळपास 40%होता. अर्न्स्ट अँड यंगच्या अंदाजानुसार कौशल्य विकासआणि शिक्षणातील गुंतवणुकीद्वारे एआय पुढील सातवर्षांत भारतीय जीडीपीमध्ये 1.2 ते 1.5 ट्रिलियनडॉलर्सचे योगदान देईल. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲमेझॉन आणि मेटा यांनी पुढील पाच वर्षांत डेटा सेंटर्स आणि एआय-आधारित गुंतवणुकीसाठी 67.5 अब्ज डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. भारताचे स्वतःचा औद्योगिक समूह—टाटा, रिलायन्स आणि अदानी—देखील फारमागे नाहीत. अदानी पुढील 10 वर्षांत अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या, एआय-सज्ज डेटा सेंटर्समध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत.हे आकडे कितीही मोठे वाटत असले तरी पुढील पाच वर्षांतील अंदाजित जागतिक गुंतवणुकीच्या तुलनेत तेनगण्य ठरतात. मॅकिन्से अँड कंपनीच्या अंदाजानुसार हीगुंतवणूक 6.7 ट्रिलियन डॉलर्स असेल. बहुतेक नवीनगुंतवणूकदार स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यताआहे. परंतु काही जण टिकून राहतील आणि उत्पादकतावाढवतील. या अकल्पनीय मोठ्या आकड्यांच्यापलीकडे, मूलभूत प्रश्न हा आहे की एआयचा सामाजिकपरिणाम काय होईल? एआयच्या प्रसारामुळे उत्पादकतेतव्यापक वाढ होईल का, की त्याचा वापर विशिष्ट उद्योगआणि समाजाच्या ठराविक वर्गांपुरता मर्यादित राहील?रोजगारक्षम कौशल्ये विकसित होतील अशा प्रकारेशिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी आपण एआयचावापर करू शकू का? की ते केवळ नोकऱ्यांची जागाघेईल? चॅटजीपीटी किंवा जेमिनी वापरणारे बहुतेक लोकएआयला एक अतिवेगवान यांत्रिक घटक म्हणूनपाहतात. ते इंटरनेट शोधांना त्वरित उत्तरे देते. सॉफ्टवेअरप्रोग्राम्स लिहिते. व्याकरण दुरुस्त करते. परीक्षणे आणिलेखही लिहिते. बहुतेक वापरकर्ते या सेवेसाठी पैसे देतनाहीत. केवळ काही गंभीर एआय वापरकर्तेच याचीसदस्यता घेतात. त्यामुळे आपण असे गृहीत धरतो की तेआपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी विनामूल्यआहे. आपल्या हे लक्षात येत नाही की या एआय प्रणालीप्रचंड प्रमाणात वीज वापरते. मोठे हार्डवेअर वापरतात.म्हणून एआयबद्दलच्या या सर्व उत्साहाच्या काळातआपण प्रश्न विचारला पाहिजे : एआय प्रदूषण कमीकरणारे व ऊर्जा वाचवणारे उपायही प्रदान करेल का?की एआयची ऊर्जेची अतृप्त भूक टंचाई आणि प्रदूषणआणखी वाढवेल? वैद्यकीय क्षेत्रात एआयचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जात आहे. एलॉन मस्क यांच्यामते 2030 पर्यंत प्रगत एआय-शक्तीवर चालणारेरोबोट्स—विशेषतः टेस्लाचा ऑप्टिमस—सर्वोत्कृष्टमानवी शल्यचिकित्सकांनाही मागे टाकतील. त्यामुळेपारंपरिक वैद्यकीय शिक्षण बहुदा निरर्थक ठरेल.आशावादी लोकांचा असाही युक्तिवाद आहे की मानवीसर्जनशीलतेमुळे नवीन क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माणहोतील. अलीकडील एका शोधनिबंधात टिकटॉकच्यासंशोधक शास्त्रज्ञ शुपेंग चेन यांनी युक्तिवाद केला की,एआयमुळे प्रचंड बुद्धिमत्ता येत असली तरी त्याच्यावेगाने होणारा स्वीकार लाखो उच्च-स्तरीय व्यावसायिकव्हाईट-कॉलर नोकऱ्यांना निरर्थक ठरवेल. अमेरिकेच्याअर्थव्यवस्थेतील आकडेवारीचा वापर करून चेन असायुक्तिवाद करतात की ग्राहक खर्चात व्हाईट-कॉलरकर्मचाऱ्यांचा वाटा निम्म्याहून अधिक असल्यानेएआयचा परिणाम केवळ नोकऱ्यांवरच नाही तरएआयद्वारे उत्पादित वस्तूंच्या मागणीवरही होईल. यामुळेविकासाऐवजी एक प्रकारची ‘घोस्ट इकॉनॉमी'' निर्माणहोऊ शकते. तरीही एआय खरोखरच त्याच्या वापरकर्त्यांना वाटतेतितके शक्तिशाली असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचेमार्ग सुचवणे व्यर्थ ठरेल. आशा ही आहे की मानवीसर्जनशीलता एआयच्या गतीशी जुळवून घेईल व त्याचेनकारात्मक परिणाम कमी करेल. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) बहुतेक वापरकर्ते एआयसाठी पैसे देतनाहीत. त्यामुळे आपल्याला वाटते की तेआपल्यासाठी व आपल्या समाजासाठीमोफत आहे. आपल्याला हे लक्षात येतनाही की ही एआय प्रणाली प्रचंडप्रमाणात विजेचा वापर करते.
हे पण वाचा-
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

Massive Landslide Hits Tata Sumo in Himachal's Pangi Valley; Feared 10 Dead
Thousands Gather at Mumbai's Shivaji Park in Support of Student Protest Over NEET Paper Leak
Tractor Swept Away by Strong River Current Amid Heavy Rains in Gujarat's Himmatnagar
देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



