
Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘पाताळलोक’ तयार करण्याच्या केलेल्या घोषणेनुसार पहिल्या भूमिगत बोगद्याला गती देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) वेगाने हालचाली सुरू आहेत. येरवडा ते कात्रज या दुहेरी बोगद्याचा (ट्वीन टनेल) आराखडा अंतिम टप्प्यात असून, येत्या आठवडाभरात सविस्तर प्रकल्पास सुरुवात करण्यात होणार आहे. त्यामळे हा बोगदा खरेच होणार की नाही, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
उत्तर-दक्षिण जोडणारा मार्ग
शहरात पूर्व ते पश्चिम जोडणारे अनेक रस्ते आहेत. मात्र, उत्तर ते दक्षिण जोडणारे मार्ग कमी आहेत. त्यामुळे ‘पीएमआरडीए’ने येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग करण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पाचे पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण समितीच्या (पुम्टा) बैठकीत सादरीकरण करण्यात आले होते. तेव्हा त्यामध्ये काही बदल सुचविण्यात आले होते. त्यानुसार नुकत्याच झालेल्या ‘पुम्टा’च्या बैठकीत पुन्हा नव्याने सादरीकरण करण्यात आले.
येरवडा आणि कात्रज या दरम्यानचे अंतर १४.५ किलोमीटर आहे. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. या नियोजित प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. व्यवहार्यता अभ्यासामध्ये या प्रकल्पाचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन होईल. त्यानंतर प्रकल्पाचा तपशीलवार पूर्व व्यवहार्यता अहवाल (डीएफआर) तयार करण्यात आला आहे. हा अहवाल ‘पुम्टा’च्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजिक खासगी भागीदारीसह (पीपीपी) अन्य प्रारूप पर्यायांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामध्ये ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरण करा’ (बीओटी) आणि हायब्रिड ॲम्युनिटी मॉडेलसारख्या (एचएएम) पर्यायांचाही विचार करण्यात येण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकाच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. जमिनीची कमतरता असलेल्या ठिकाणी वाहतुकीसाठी भूमिगत रस्ते हा दीर्घकालीन उपाय ठरेल. येरवडा-कात्रज बोगदा हा पूर्व पुण्याला दक्षिण उपनगरांशी जोडणारा उत्तर-दक्षिण कॉरिडॉर म्हणून नियोजित आहे.
मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् कामाला वेग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ५४ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गांचा (बोगदे) ‘पाताळलोक लोक तयार करण्याची घोषणा केली होती. पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते हे पूर्व-पश्चिम आहेत. तर, उत्तर-दक्षिण पुणे हे कोंडीत अडकले आहे. दक्षिण पुण्यात जायचे असेल, तर रस्ते छोटे आहेत. रस्ते तयार करण्यासाठी जमीन नसल्याने आता वाहतूक नियमित करण्यासाठी ‘पाताळलोक’ तयार करण्यात येणार येत असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. पुण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पाताळात जाणार असून, ५४ किलोमीटरचे भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.
पहिला मार्ग हा कात्रजपासून सुरू होणार आहे. येरवडा, खडीमशिन चौक, स्वारगेट, रेसकोर्स, जगताप डेअरी, नरवीर तानाजी मालूसरे रस्ता (सिंहगड रस्ता), पाषाण, कोथरूड, कात्रज, औंध, संगमवाडी, खडकी हे परिसर भुयारी मार्गांनी जोडण्यात येणार असून, त्याचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी ३२ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. त्याचाच एक भाग म्हणून येरवडा ते कात्रज या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



