वास्तुशास्त्रानुसार घरात काही अशा वस्तू असतात त्या जर आपण रिकाम्या ठेवल्या तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तिचा परिणाम हा कुटुंबप्रमुखासह त्या घरातील प्रत्येक सदस्यावर होतो. जर घरात काही कारण नसताना सतत भांडणं होत असतील, किंवा अचानक काही आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. अचानक काही आर्थिक अडचणी आल्या तर घरात नकरात्मक ऊर्जा आहे, असं समजावं. वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांच्या मदतीने आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतो. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा घराची भरभराट होते. आर्थिक प्रगती होते. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात अशा काही वस्तू असतात, त्या कधीच रिकाम्या ठेवू नये, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
पर्स किंवा पाकिट – वास्तुशास्त्रामध्ये पर्स किंवा तुमच्या पाकिटाला खूप महत्त्व आहे. कारण या दोन अशा गोष्टी आहेत, ज्या नेहमी तुमची आर्थिक स्थिती दर्शवत असतात. त्यामुळे कधीही पाकिट रिकामे ठेवू नये, त्यामध्ये सतत पैसे असावेत असं वास्तुशास्त्र सांगतं. जर तुमच्या पाकिटामध्ये पैसे असतील तर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो, घरात समृद्धी येते, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
धान्याची कोठी – वास्तुशास्त्रामध्ये धान्याच्या कोठीला समृद्धीचं प्रतिक माण्यात आलं आहे. जर तुमच्या धान्याची कोठी ही रिकामी असेल तर त्याचा घरावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे घरातील धान्याची कोठी ही कधीही धान्याने भरलेली असावी, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुम्ही ज्या डब्यामध्ये पोळी ठेवतात, तो कधीही पूर्ण रिकामा नसावा, त्यामध्ये थोडं तरी अन्न शिल्लक असावं, असा सल्ला देखील वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
पूजा घरातील जलपात्र – पूजा घरात तुम्ही जे जलपात्र ठेवतात ते देखील कधीही रिकामं नसावं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. पूजा घरातील जलपात्र हे नेहमी पाण्यानं भरलेलं असावं, त्यामुळे घरात समृद्धी येते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




