
Vanraj Andekar Pune update : पुण्यातील नवी पेठ, वेळ रात्री ८.३० वाजता. गजबलेल्या रस्त्यात वनराज सहकाऱ्यासोबत गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी ४ ते ५ गाड्यांवर १४ -१५ जण आले. क्षणार्धात वनराजवर हल्ला केला. बंदुकीतून चार-पाच राऊंड फायर करण्यात आले.वनराज यातून कसाबसा वाचला. पण टोळक्यांनी आपल्याजवळचे कोयते अन् चाकू बाहेर काढत वनराजकडे धाव घेतली. वनराजने पळण्याचा प्रयत्न केला, पण टोळक्यानं त्याच्यावर सपासप वार करत जखमी केलं. जखमी अवस्थेतील वनराजला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले, पण उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.
वनराजच्या निधनानंतर पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नच्या थराराची चर्चा सुरु झाली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनीही वेगानं तपास केला. वनराजच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनंतर दोन्ही बहिणींना अटक केली. संपत्तीमुळेच वनराजला दोन्ही बहिणी आणि दाजींनी सुपारी दिल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालेय. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
|
|
वनराज यांची हत्या झाल्यानंतर पुण्यात एकच खळबळ माजली. वनराज यांच्या दोन्ही बहिणींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वनराज यांच्या हत्येची सुपारी दोन्ही बहिणींनी दिल्याची माहिती पोलिसांना वडिलांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. वनराज यांचे दोन्ही दाजी या कृत्यामध्ये सामील आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
वनराज यांची नवी पेठमध्ये हत्या झाल्यानंतर पुण्यात एकच खळबळ माजली होती. पुण्यात पोलिसांवर पुन्हा एकदा संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी प्रकरणाची तीव्रता पाहता तात्काळ कारवाई करत अनेकांना बेड्या ठोकल्या. यामध्ये दोन्ही सख्या बहिणींचाही समावेश आहे. संपत्तीसाठी वनराज यांना संपवल्याचे तपासात उघड झालेय. सख्या बहिणी आणि दाजींनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
कौटुंबिक वाद आणि संपत्तीया वादातून हा खून केल्याची माहिती उघड झाली आहे. वनराज यांचा खून करण्यासाठी त्यांच्याच बहिणींनी आणि दाजींनी प्लॅन बनवला होता. गेल्या अनेक दिवसांपासून बहिणी आणि वनराजच्या वडिलांसोबत प्रॉपर्टी वरून वाद सुरू होते. जयंत आणि गणेश कोमकर यांनी मिळून सोमनाथ गायकवाड याला सांगून वनराज यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यानंतर गोळीबार करत आणि कोयत्याने हल्ला करत वनराजचा जीव घेतला.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




