केंद्र सरकारकडून वंदे मातरम संदर्भात अद्यावत गाइडलाइन्स जारी करण्यात आली आहे. नव्या गाइडलाइन्सनुसार काही अधिकृत प्रसंगी वंदे मातरम सुरू असताना उभे राहणं अनिवार्य करण्यात आलं आहे. एका रिपोर्टनुसार सर्व राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशामधील सरकारला केंद्राकडून वंदे मातरम संदर्भातील नवा प्रोटोकॉल स्पष्ट करणारा संदेश पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता सहाजिकच अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की जर वंदे मातरम सुरू असताना उभं राहिलं नाही तर काय होईल? अशा वेळी तुम्हाला पोलीस अटक करतील का? तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो का? आणि समजा गुन्हा दाखल झाला तर काय शिक्षा होऊ शकते? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
नवा नियम कुठे-कुठे लागू?
केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्सनुसार सरकारी कार्यालय, राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तसेच शाळेत वंदे मातरम सुरू असातना उभं राहणं अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रपती यांच्या उपस्थितीमध्ये एखादा कार्यक्रम असेल तर तिथे देखील वंदे मातरम सुरू असातना उभं राहाणं अनिर्वाय आहे. तीन मिनिटे आणि 10 सेकंद एवढा याचा कालावधी आहे. जर समजा एखाद्या चित्रपटगृहात वंदे मातरम सुरू असेल तर त्याठिकाणी उभं राहणं अनिर्वाय नाही. एखाद्या चित्रपटापूर्वी किंवा डॉक्यूमेंट्रीमध्ये जर वंदे मातरम सुरू असेल तर त्यावेळी उभं राहणं बंधनकारक नाही, तसेच तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.
कायदा काय सांगतो?
यासंदर्भात आधीच कायद्यामध्ये तरतूद आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून अपमान करण्याचा प्रयत्न केला, किंवा वंदे मातरम सुरू असातना गायनामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात पोलीस कारवाई करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. तसेच या व्यक्तीने जाणूनबुजून अडथळा केला आहे, हे सिद्ध झाल्यास पोलीस या व्यक्तीला अटक देखील करतात. जाणूनबुजून अडथळा निर्माण करणं हा कायद्याने गुन्हा मानला जातो.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




