T20 World Cup 2026Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
T20 World Cup 2026: आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर-8 ची फेरी सुरू झाली आहे. भारत गट-1 मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे हे देश आहेत. भारताचा पहिला सुपर-8 सामना आज दक्षिण आफ्रिकेविरोधात अहमदाबाद येथे खेळला जाईल. सुपर-8 मध्ये कोणतेही पॉईंट कॅरीओव्हर नाही. सर्वच संघाची शुन्यापासून सुरूवात होणार आहे. प्रत्येक संघ तीन सामने खेळेल. तर टॉप-2 सेमीफायनलमध्ये येईल. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना 1 गुण मिळेल. याशिवाय ICC ने टुर्नामेंटमध्ये खेळण्यासंबंधी काही अटी आणि शर्ती निश्चित केल्या आहेत.
पावसामुळे सर्वच संघाची वाढली चिंता
सुपर-8 मधील पहिला सामना पावसामुळे खेळता आला नाही. त्याआधारे पाकिस्तान आणि न्युझिलंड संघाला प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. तर सुपर-8 मध्ये कोणत्याही गटातील सामना पावसामुळे अथवा इतर कारणामुळे जर रद्द झाला तर काय होईल? ICC ने टुर्नामेंटमध्ये खेळण्याविषयी सुपर-8 मधील विविध फेऱ्यातसंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. त्याचा भारताला फायदा होऊ शकतो. भारताला थेट उपांत्य फेरीत धडक देता येऊ शकते.
विना सामना उपांत्य फेरीत टीम इंडियाची धडक?
ICC च्या नियमानुसार, सेमी फायनलमध्ये पोहचण्याचा निर्णय हा सर्वात आधी गुणतालिकेनुसार होईल. आघाडीचे दोन संघाला उपांत्य फेरीत जागा मिळेल. तर दोन्ही संघाचे गुण सारखे झाले तर सुपर-8 फेरीत सर्वाधिक सामने जिंकणारा संघ आघाडीवर असेल. पण सामन्यांची संख्या समान असेल तर नेट रन रेट नुसार निर्णय घेण्यात येईल. जर नेट रन रेट सुद्धा समान आले तर दोन्ही संघादरम्यान सामना खेळवल्या जाईल. त्याआधारे संघ निर्णय होईल.
पण जर गट-1 मधील सर्व सामने वॉशआउट झाले ,तर चारही संघाला 3-3 गुण समान पद्धतीने देण्यात येईल. त्यानंतर नेट रन-रेट लागू होईल. पण जेव्हा कोणताही सामना खेळला जाणार नाही तेव्हा NRR पण 0 असेल. हेड-टू हेड पण होणार नाही. शेवटचा पर्याय म्हणून टाय ब्रेकर होईल. त्याआधारे ICC T20I रॅकिंग होईल. सध्या भारत हा T20I रँकिंगमध्ये सर्वोच्च क्रमांकावर आहे. त्यामुळे कोणताही सामना न खेळता भारत उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता आहे.
शहर
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
महाराष्ट्र
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य

























Subscribe to my channel




