
T20 World Cup 2024 Team India Squad Hardik Pandya : जून महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघाची निवड येत्या काही दिवसांत करावी लागणार आहे. दुसरा यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलने संजू सॅमसनवर आघाडी घेतली आहे. त्याचवेळी हार्दिक पंड्याचे अपयश निवड समितीला दखल घ्यायला लावणारे आहे.
१ मे ही आयसीसीला संघ कळवण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत संघ निवड कधीही केली जाऊ शकते. ही स्पर्धा होणाऱ्या वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथील खेळपट्ट्यांची स्थितीही प्रामुख्याने गोलंदाज निवडताना लक्षात घेतली जाईल.
फिरकी गोलंदाजीत अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांच्यात चुरस असेल, मात्र अतिरिक्त वेगवान गोलंदाज निवडण्याचा विचार झाला तर आवेश खानला संधी मिळू शकते. संघ निवडीपूर्वी कर्णधार रोहित शर्मा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी चर्चा करणार हे निश्चित आहे.
आयपीएल सुरू होण्याअगोदर हार्दिक पंड्याचे नाव जवळपास निश्चित होते. आयपीएलमधून त्याची तंदुरुस्ती तपासली जाणार होती; परंतु तो फलंदाज तसेच गोलंदाज म्हणूनही अपयशी ठरत आहे. मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंत झालेल्या ८ सामन्यांतून त्याने १७ षटकेच गोलंदाजी केली आहे.
|
|
एरवी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या हार्दिकला केवळ सातच षटकार मारता आलेले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १४२ एवढाच आहे. याच वेळी चेन्नई संघातून खेळणारा शिवम दुबे कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आठ सामन्यांतून २२ षटकार मारलेले आहेत. त्याला प्राधान्य मिळू शकते, मात्र गोलंदाज म्हणून त्याचा वापर आयपीएलमध्ये झालेला नाही. त्यामुळे निवड समिती त्याच्या गोलंदाजीबाबत अनभिज्ञ आहे.
प्रमुख यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड निश्चित आहे. या आयपीएलमध्ये तो ३४२ धावा करून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा स्ट्राईक रेट १६१ एवढा आहे. दुसरा यष्टीरक्षक निवडण्यासाठी केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्यात चुरस असेल, पण त्यात राहुल सध्या तरी आघाडीवर आहे.
गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची निवड निश्चित आहे. त्यामुळे अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि आवेश खान यापैकी एकाची निवड होऊ शकते. अक्षर फलंदाजीतही उजवा असल्यामुळे त्याचे पारडे जड आहे.
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!


























Subscribe to my channel


