T20 WC 2026 UAE vs AFG: अफगाणिस्तानने शेवटच्या षटकात मिळवला विजय, काय झालं ते वाचाImage Credit source: Afghanistan Cricket X
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा तिसरा सामना युएईशी झाला. हा सामना अफगाणिस्तानसाठी करो या मरोचा होता. या सामन्यात पराभव होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार होतं. आताही अफगाणिस्तान सुपर 8 फेरीत पोहोचेल अशी स्थिती नाही. पण या विजयामुळे थोड्या फार आशा जिवंत आहेत. अफगाणिस्तानने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. युएईच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि त्यांनी 20 षटकात 9 गडी गमवून 160 धावा केल्या. तसेच विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानला शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. शेवटच्या षटकात अफगाणिस्तानच्या हाती 5 विकेट होत्या. तसेच 4 धावांची आवश्यकता होती. पहिल्या दोन चेंडूतच हे आव्हान पूर्ण केलं. यासह या स्पर्धेतील विजयाची पहिली चव चाखली.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत विजयी धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरूवात काही चांगली झाली नाही. संघाची एकही धाव नसताना रहमनुल्लाह गुरबाजच्या रुपाने पहिला धक्का बसला. तर त्याने 40 धावा असताना गुलबदीन नईब तंबूत परतला. 70 धावा असताना सेदिकुल्लाह अटलची विकेट पडली. तर 97 धावा असताना इब्राहीम झाद्रान 41 चेंडूत 53 धावांची खेळी करून बाद झाला. त्यामुळे थोडं दडपण वाढलं. पण दार्विश रसूली आणि अझमतुल्लाह ओमरजाईे 43 धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर मुहम्मद नबी आणि अझमतुल्लाह यांनी नाबाद 22 धावांची भागीदारी विजय मिळवून दिला.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानचे आव्हान जर तर वर अवलंबून आहे. अशा स्थितीत कर्णधार राशीद खानने आपलं म्हणणं मांडलं. कॅनडा न्यूझीलंड सामन्यावर सर्वकाही अवलंबून असल्याने त्याला त्याबाबत प्रश्न विचारला गेला. कॅनडाकडून मोठ्या उलटफेर होईल असं वाटते का? त्यावर राशीद खान म्हणाला की, ‘ पुढचा सामना तुम्हाला कधीच कळणार नाही. तो टी-२० सामना आहे, सुपर-8 मध्ये जाण्याची शक्यता कितीही असली तरी, आपल्याला क्रिकेटचा एक चांगला ब्रँड तयार करावा लागेल. आम्हाला देशाला आणि आमच्या लोकांना अभिमान आणि आनंदी बनवायचे आहे. ‘
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


