ST Mahamandal: लाडक्या बहिणींमुळे एसटी महामंडळाचे अच्छे दिन; सरकारकडून परिवहन विभागाला ५०८० कोटी रुपये

image

तिकीट दरात ५० टक्क्यांची सवलत देण्यासाठी राज्य सरकारने ३५ महिन्यात तब्बल ८० कोटी रुपये मोजले आहेत. मात्र, या योजनेमुळे परिवहन मंडळाची स्थिती सुधारली आहे. महिलांनी प्रवास करण्याची संख्या वाढली आहे.

राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यात दरवर्षी दोन हजार नवीन गाड्या दाखल होत आहेत. जुन्या बस नसल्याने आता अनेक प्रवासी एसटी महामंडळाने प्रवास करु लागली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारु लागली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *