
Maharashtra Infrastructure : समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास जलद झाला आहे. आता समृद्धी महामार्ग मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेला जोडला जाणार आहे. नागपूर- मुंबईच्या समृद्धी महामार्गावरुन आमणे फाट्यापर्यंत जलद पोहचतो. मात्र, आमणे फाट्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. वाहतूक कोडींमुळे पुढे मुंबईकडे जाण्यासाठी उशिर होतो. याचमुळे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमणे फाट्यावर अजून एक मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे तुम्हाला कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय मुंबई गाठता येणार आहे.
आमणे फाट्यावरुन नवीन मार्ग
नाशिकवरुन येणाऱ्या वाहनधारकांना आमणे फाट्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आमणे फाट्यावरुन एक नवीन मार्ग इस्टर्न फ्री वेला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई-नाशिक प्रवास हा अवघ्या दोन तासातच होणार आहे, याबाबत देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. यामुळे समृद्धी महामार्गाने मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांना फायदा होणार आहे.
|
Pune : पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गुंड गजा मारणे तुरुंगाबाहेर; नेमका कसा सुटला? |
वाहतूक कोंडी फुटणार
नाशिक मुंबई महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. समृद्धी महामार्ग भिवंडी येथील आमणे येथे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. या महामार्गावर आमणे येथे मुंबईत प्रवेश करताना वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई प्रवाससाठी सात ते आठ तास लागतात. यामुळे अनेकजण रस्ते मार्गाने प्रवास करण्याऐवजी रेल्वेचा वापर करतात. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
नाशिकवरुन सव्वा दोन तासांत मुंबई
समृद्धी महामार्ग आमणे फाट्यावरुन थेट ईस्टर्न एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्वांनाच मुंबईत लवकरात लवकर पोहचता येणार आहे. नाशिककर फक्त सव्वा दोन तासात मुंबईत येतील, यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





1 thought on “Maharashtra Infrastructure : समृद्धी महामार्गाला आणखी एक एक्सप्रेसवेची जोड; नाशिक–मुंबई प्रवास होणार अधिक वेगवान ,सरकारचा मास्टरप्लान”