
Maharashtra Infrastructure : समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास जलद झाला आहे. आता समृद्धी महामार्ग मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेला जोडला जाणार आहे. नागपूर- मुंबईच्या समृद्धी महामार्गावरुन आमणे फाट्यापर्यंत जलद पोहचतो. मात्र, आमणे फाट्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. वाहतूक कोडींमुळे पुढे मुंबईकडे जाण्यासाठी उशिर होतो. याचमुळे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमणे फाट्यावर अजून एक मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे तुम्हाला कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय मुंबई गाठता येणार आहे.
आमणे फाट्यावरुन नवीन मार्ग
नाशिकवरुन येणाऱ्या वाहनधारकांना आमणे फाट्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आमणे फाट्यावरुन एक नवीन मार्ग इस्टर्न फ्री वेला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई-नाशिक प्रवास हा अवघ्या दोन तासातच होणार आहे, याबाबत देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. यामुळे समृद्धी महामार्गाने मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांना फायदा होणार आहे.
|
Pune : पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गुंड गजा मारणे तुरुंगाबाहेर; नेमका कसा सुटला? |
वाहतूक कोंडी फुटणार
नाशिक मुंबई महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. समृद्धी महामार्ग भिवंडी येथील आमणे येथे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. या महामार्गावर आमणे येथे मुंबईत प्रवेश करताना वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई प्रवाससाठी सात ते आठ तास लागतात. यामुळे अनेकजण रस्ते मार्गाने प्रवास करण्याऐवजी रेल्वेचा वापर करतात. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
नाशिकवरुन सव्वा दोन तासांत मुंबई
समृद्धी महामार्ग आमणे फाट्यावरुन थेट ईस्टर्न एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्वांनाच मुंबईत लवकरात लवकर पोहचता येणार आहे. नाशिककर फक्त सव्वा दोन तासात मुंबईत येतील, यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
शहर
- पुणे: बारामतीची नवी ओळख, काटफळ गावात साकारले 'ऑलिम्पिक' दर्जाचे क्रीडा संकुल; अत्याधुनिक सुविधांची रेलचेल!
- पुणे: प्रकल्प रद्द तरीही सातबाऱ्यावर 'काळा' शिक्का! पुणे-नाशिक रेल्वेच्या घोळामुळे शेतकरी हवालदिल.
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
- केतन अग्रवाल हत्याकांडातील धक्कादायक खुलासा! सिया गोयलला केतनशी लग्नच करायचे नव्हते, म्हणूनच रचला हत्येचा कट.
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीची नवी ओळख, काटफळ गावात साकारले 'ऑलिम्पिक' दर्जाचे क्रीडा संकुल; अत्याधुनिक सुविधांची रेलचेल!
- पुणे: प्रकल्प रद्द तरीही सातबाऱ्यावर 'काळा' शिक्का! पुणे-नाशिक रेल्वेच्या घोळामुळे शेतकरी हवालदिल.
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
- केतन अग्रवाल हत्याकांडातील धक्कादायक खुलासा! सिया गोयलला केतनशी लग्नच करायचे नव्हते, म्हणूनच रचला हत्येचा कट.
गुन्हा
- केतन अग्रवाल हत्याकांडातील धक्कादायक खुलासा! सिया गोयलला केतनशी लग्नच करायचे नव्हते, म्हणूनच रचला हत्येचा कट.
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- जागतिक स्तरावर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला फटका; प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष!
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
























Subscribe to my channel





1 thought on “Maharashtra Infrastructure : समृद्धी महामार्गाला आणखी एक एक्सप्रेसवेची जोड; नाशिक–मुंबई प्रवास होणार अधिक वेगवान ,सरकारचा मास्टरप्लान”