
Washim : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील चिखली- पेडगाव या रस्त्याचे भिजत घोंगडे तीन वर्षानंतरही कायम आहे. साधारण ३०० मीटर रस्त्याचे काम रखडले असून, सततच्या पावसामुळे या रस्त्यावर सध्या चिखल झाल्याने वाहन फसत आहेत. दरम्यान शेतात खत घेऊन जाणारे ट्रॅक्टर फसले. हे फसलेले ट्रॅक्टर काढण्यासाठी अन्य तीन ट्रॅक्टर आणावे लागले. यानंतर मोठ्या कसरतीने ट्रॅक्टर काढण्यात आले.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील चिखली- पेडगाव दरम्यान असलेल्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. सन २०२१- २२ या वर्षात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चिखली ते पेडगाव हा रस्ता मंजूर झाला. रस्त्याचे काम सुरू व्हावे; म्हणून रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी या रस्त्यासाठी जमिनी दिल्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रिसोड व वाशिम येथील यंत्रणेने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच या रस्ता कामाला सुरूवात झाली.
काहींच्या विरोधामुळे काम रखडले
परंतू, चिखली गावापासून जवळपास एक ते दीड किमी अंतरावर काही जणांनी रस्ता कामास विरोध केल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी ५० ते ६० शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता, रिसोड तहसिलदार, जिल्हाधिकारी आदींना वेळोवेळी निवेदन दिले. परंतू, अद्यापही रस्ता काम पूर्ण झाले नाही. याचा त्रास शिवारातील शेतकऱ्यांना होत आहे.
दरम्यान या चिखलमय रस्त्याने शेतकऱ्यांना मोठा समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात खताचे ट्रॅक्टर फसल्याचे आज समोर आले आहे. तर शेत रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाकडून शिबिरे घेतली जात आहेत. मात्र, चिखली येथील रस्ता अपूर्ण असल्याने व शेतकऱ्यांची समस्या कायम असल्याने महसूल विभागाची शिबिरे केवळ देखावा तर ठरत नाहीत ना? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




