
खडकवासला - पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे अंशत: खरे आहे. परंतु काही ठिकाणी अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे, ही बाब खरी नाही.
अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली. तर नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणी पुरवठा करण्यासाठी सविस्तर तपशीलवार प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) करण्याची कार्यवाही महापालिकेमार्फत सुरू आहे. असे ही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. समाविष्ट गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे.
नांदेड, किरकीटवाडी, नांदोशी या समाविष्ट गावांना विहिरीवरून पाणी पुरवठा केला जात आहे. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच अनेक भागात चढ्या दराने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
|
Bacchu Kadu On Ministership : बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला, त्यामागचं कारणही केलं स्पष्ट |
महानगरपालिका प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली नाही. पाणी प्रश्न लवकर सोडविणे, स्वच्छ पाणीपुरवठा करणे, समान पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण करणे, टँकर माफियांवर नियंत्रण आणणे,
पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर तसेच या संपुर्ण प्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, तसेच अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली याबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी लक्ष वेधण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे अंशत: खरे आहे. तथापि, काही ठिकाणी अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे, ही बाब खरी नाही. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावांपैकी नांदेड,
किरकीटवाडी व नांदोशी या गावांना ३००० मी.मी. व्यासाच्या लाईनमधून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी (raw water) घेण्यात येऊन, या पाण्यामध्ये ब्लिचींग पावडरचे द्रावण तयार करून टाकण्यात येऊन, या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. असे पुणे महानगरपालिकेने कळविलेले आहे.
नांदेड, किरकिटवाडी व नांदोशी या गांवाकरीता प्रक्रिया न केलेले पाणी (raw water) अस्तित्वातील ग्रामपंचायतींच्या विहिरीमध्ये घेण्यात येते. या गावांतील नागरिकांना साथीचे रोग होऊ नयेत म्हणून पाणी पुरवठा विभागामार्फत अस्तित्वातील विहिरीमध्ये आवश्यक त्या प्रमाणात ब्लिचींग पावडरने निर्जंतुकीकरण करून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
तसेच, पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर डी.पी.आर. करण्याचे कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू असल्याचे पुणे महानगरपालिकेने कळविलेले आहे.
शहर
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
महाराष्ट्र
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




