
मंचर : “कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठार (ता.आंबेगाव) परिसरातील शेतीला मिळावे. हा प्रश्न तातडीने सुटावा म्हणून शेतकरी बांधवांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
असे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. मुंबई-आझाद मैदान येथे कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठारासह शिरूर व खेड कोरडवाहू गावांना मिळावे.
|
Sharad Pawar : राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत; शरद पवार गंभीर आरोप |
या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांच्या नेतुत्वाखाली शेतकरी सोमवार (ता.२६) पासून उपोषणाला बसले आहेत. आढळराव पाटील यांच्या सह युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, प्रविण थोरात पाटील, डॉ.सुभाष पोकळे यांनी उपोषण कार्यकर्त्या बरोबर चर्चा केली. उपोषण कर्त्यांच्या भावना तीव्र होत्या.
“खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकर्यांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी व डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी उपोषण सुरु आहे.” असे दरेकर यांनी सांगितले. “शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.”असे आढळराव पाटील यांनी सांगितले.
शहर
- पुणे: पाण्याचा अंदाज चुकला अन् क्षणार्धात संपलं; माळशेज घाटातील काळू धबधब्यावर नदी पार करताना प्रवाहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
- पुणे: उघड्या विद्युत वाहिनीमुळे ज्येष्ठ महिलेचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
- मुंबई: २१ वर्षांनंतरही मुंबईला पुराचा धोका कायम! चितळे समितीच्या शिफारशी अजूनही अपूर्ण, दरवर्षी पावसात 'तुंबापुरी'ची पुनरावृत्ती
- पुणे: जिल्ह्यात घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस 'ऑरेंज अलर्ट'; तर पुणे शहरात ३१ जुलैपर्यंत हलक्या पावसाची शक्यता
महाराष्ट्र
- पुणे: पाण्याचा अंदाज चुकला अन् क्षणार्धात संपलं; माळशेज घाटातील काळू धबधब्यावर नदी पार करताना प्रवाहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
- रत्नागिरी: सार्दळवाडीत ४ वर्षीय चिमुकलीवर कुत्र्यांच्या झुंडीचा भीषण हल्ला, बालिकेची प्रकृती चिंताजनक
- पुणे: उघड्या विद्युत वाहिनीमुळे ज्येष्ठ महिलेचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
- मुंबई: २१ वर्षांनंतरही मुंबईला पुराचा धोका कायम! चितळे समितीच्या शिफारशी अजूनही अपूर्ण, दरवर्षी पावसात 'तुंबापुरी'ची पुनरावृत्ती
गुन्हा
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा



























Subscribe to my channel



