
Mumbai Weather : मे महिना अजून दूर आहे. मात्र . महाराष्ट्रात कधी नव्हे ते आता फेब्रुवारीतच रात्रीचे तापमान वाढत आहे. थकलेल्या मानवी शरीराला रात्रीचा शीतल गारवा काहीसा आराम देत असतो. मात्र रात्रीचेही तापमान वाढू लागल्याने नागरिक बैचेन झालेत. उष्ण दिवस आणि तेवढीच रात्रीची उष्णता यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.
युरोपीय युनियनच्या ताज्या अहवालानुसार पृथ्वी एक लाख वर्षात नव्हती एवढी उष्ण बनली आहे. भारतात सलग तिसऱ्या वर्षी तीव्र उष्ण लाट निर्माण झाली होती. अनेक शहरांमधील रात्रीचे तापमानही ३० अंशाच्या वर गेले होते. भविष्यात सगळ्यात जास्त धोका असले तो मुंबईला. शहर नियोजनाबाबत जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबईकरांचा श्वास कोंडेल अशी भीती व्यक्त होतेय.
|
|
वाढत्या तापमानात नगर नियोजन महत्वाचं,असं पर्यावरण तज्ज्ञ सुनीता नारायण म्हणाले. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीचा अभ्यास विज्ञान व पर्यावरण केंद्राने केला. त्यानुसार देशातील 17 राज्यांनी एक मार्च ते पंचवीस जून 2024 या काळात उष्ण रात्री अनुभवल्या. छत्तीसगड, गुजरात , मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मार्चमध्येत उष्णतेची रात्र सुरु झाली. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे दिवसांपेक्षाही रात्रीचे तापमान अधिक वेगाने वाढू लागले आहे.
या तापमान वाढीचा परिणाम थेट आता लोकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. कार्यक्षमता कमी होण्याबरोबरच विविध विकारही डोकं वर काढतील. मुंबईतील लोकसंख्येची घनता, फसलेले शहर नियोजन , नाहीसा होत असलेला हरित पट्टा आण हवेतील आद्रतेमुळे या वाढत्या तापमानाचा परिणाम मुंबईकरांना अधिक सहन करावा लागेल यामुळे
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




