
Mumbai Rain : गेल्या २ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढलं. या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. आज सकाळपासून पावसाने जरी काहिशी विश्रांती घेतली असली तरी देखील पुढचे २४ तास मुंबईकरांसाठी खूपच महत्वाचे आहेत. हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२५ मे पासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण मुंबईला बसला. कुलाबा येथे १४४.३ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझमध्ये ७४.३ मिमी पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान खात्याने मुंबईला पुन्हा पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांतला हा दुसरा रेड अलर्ट आहे. रविवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन काहिसे विस्कळीत झाले होते. मुंबईकरांची लाफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलसेवेवर मोठा परिणाम झाला. रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली होती. तर पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल उशिराने धावत होत्या. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना ऑफिसला पोहचण्यास उशिर झाला.
दरम्यान, हवामान खात्याने कोकण किनारपट्टी, रत्नागिरी आणि गोव्यासह डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि सातारा येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे अति मुसळधार पावसामुळे स्थानिक पूर आणि विस्कळीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठाणे, रायगड आणि कोकणातील इतर किनारपट्टी भागात देखील अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
दरम्यान, हवामान खात्याने कोकण किनारपट्टी, रत्नागिरी आणि गोव्यासह डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि सातारा येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे अति मुसळधार पावसामुळे स्थानिक पूर आणि विस्कळीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठाणे, रायगड आणि कोकणातील इतर किनारपट्टी भागात देखील अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



