
Mumbai : पुढील ५ वर्षांत मुंबई लोकलची गर्दी आटोक्यात येण्याची शक्यता आहे. कल्याण आणि डोंबिवली मार्गावर लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. हीच गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, पाच वर्षात मध्य रेल्वेवर ५४८ लोकल सेवा आणि पश्चिम रेल्वेवर १६५ सेवा सुरू होणार आहे. शनिवारी रेल्वे अधिकार्यांनी याबाबतची घोषणा केली. प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, गर्दी कमी करण्यासाठी आणि देशव्यापी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार असेल असे अश्विनी वैष्णव यांनी सांगीतले. गर्दीच्या स्थानकांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी झोनकडून क्षमता वाढीचे फायदे मिळविण्यासाठी अल्पकालीन आणि मध्यम मुदतीची पावले उचलण्यात येणार आहे.
पुढील 5 वर्षांत नवीन गाड्या सुरू करण्याची प्रमुख शहरांची क्षमता सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट करणे आवश्यक आहे. येणाऱ्या वर्षांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येईल. 2030 पर्यंत गाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट करण्यासाठी काम केली जातील. सध्याच्या टर्मिनल्समध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्म, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स आणि पुरेशा शंटिंग सुविधांचा समावेश करणे. शहरी भागात आणि आसपास नवीन टर्मिनल्स ओळखणे/ निश्चित करणे आणि तयार करणे. मेगा कोचिंग कॉम्प्लेक्ससह देखभाल सुविधा. विविध ठिकाणी वाढलेल्या गाड्यांना हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक सुविधेच्या कामांसह विभागीय क्षमता वाढवणे, सिग्नलिंग अपग्रेडेशन/अद्ययावतीकरण आणि मल्टीट्रॅकिंग ही कामे केली जातील.
|
|
मध्य रेल्वे परळ-कुर्ला ५ व्या आणि ६ व्या मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला येथे डेक आणि ५व्या आणि ६व्या मार्गावर आणि कल्याण-कसारा ३ऱ्या आणि ४व्या मार्गावर अपग्रेड करेल. पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते विनीत अभिषेक म्हणाले की, उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वहन क्षमता वाढवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उपनगरीय कोचमधील गर्दी कमी करणे हे उद्दिष्ट आहे. बोरिवलीपर्यंत सहाव्या मार्गाच्या विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर २० नवीन रेल्वे सेवा सुरू केल्या जातील. तर नवीन एसी रॅक कधी सुरू होतील यावर अवलंबून जवळच्या भविष्यात अधिक एसी लोकल गाड्याही आणल्या जातील. सध्या, पश्चिम रेल्वे ११६ रॅकद्वारे दररोज १,४०६ उपनगरीय सेवा चालवते.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



