
Mumbai Local Accident Mumbra diva station : आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या मुंबईकरांवर काळाने घाला घातला. कसाऱ्याहून सीएसएमटी लोकल आणि सीएसएमटीकडून कल्याणकडे निघालेल्या लोकलचा दिवा-मुंब्रा स्थनकादरम्यान अपघात घडला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. लोकलच्या दारात उभे असणारे प्रवासी खाली पडले, त्यामुळे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये तीन महिला आणि तीन पुरूषांचा मृत्यू झाला आहे.
लोकलच्या दारात लटकत उभं असणारे प्रवासी खाली पडले. दोन लोकल एकमेकांना घासल्या गेल्याने, दारात उभे असलेले प्रवासी रूळावर पडले अन् जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. तर ८ त १० जण जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कसारा सीएसएमटी लोकलमधून दररोज शेकडो प्रवासी कामावर जात असतात, त्यात आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे मोठी गर्दी होती. मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान दोन लोकल एकमेंकाना घासल्या गेल्या, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली, त्यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. लोकल जवळून गेल्यामुळे दारात लटकत उभे असणारे प्रवाशी एकमेकांना घासले गेले अन् त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते प्रवाशी रूळावर पडले. दोन्ही लोकलच्या दारात उभे असणारे १० ते १२ प्रवाशी रेल्वे रूळावर पडले. काही जणांची पाट सोलली गेली होती. डोक्याला जबर मार लागला. रूळावर जिकडे तिकडे मृतदेह अन् रक्तच होते.
|
|
अपघाताची माहिती मिळताच रेल्वेकडून सर्व मदत करण्यात आली आहे. रेल्वेकडून तात्काळ रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. दोन्ही लोकलच्या फूटबोर्डवर प्रवासी उभे होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सकाळी साडे नऊ वाजता मुंब्रा-दिवा स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. मुंबईकडून कल्याणकडे निघालेली लोकल आणि कसाराहून सीएसएमटीकडे लोकल या एकमेकांना घासल्या गेल्या. सकाळच्या गजबजलेल्या वेळी लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. शाळा-महाविद्यालये आणि कार्यालये सुरू होत असल्याने प्रवाशांची संख्या जास्त होती. अनेक प्रवासी दरवाज्याला लटकून प्रवास करत होते, दोन्ही लोकल जोरात घासल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, ही घटना रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमध्ये दरवर्षी सुमारे २,५०० ते ३,००० मृत्यू होतात, ज्यापैकी बहुतांश मृत्यू हे ट्रेनमधून पडणे किंवा रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमुळे होतात.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


