
Mumbai : केंद्र सरकारने अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी माणसांकडून गेल्या ६ दशकांपासून सुरु असलेल्या मागणीला यश मिळालं आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं आश्वासन पूर्ण केलं आहे. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि केंद्राच्या निर्णयाने राज्याला नेमका काय फायदा होणार, जाणून घेऊयात.
अभिजात भाषेचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून निर्णय घेतला जातो. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषांची नोंद ही राज्य घटनेच्या आठव्या सूचीमध्ये करण्यात येते.
अभिजात भाषा म्हणजे काय, या भाषेसाठी कोणते निकष लावले जातात?
अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकार देतो. अभिजात भाषेच्या साहित्याचा इतिहास हा १५००-२००० वर्षे प्राचीन असायला हवा. या भाषेचं साहित्य प्राचीन आणि मौल्यवान असायला पाहिजे. ही भाषा कोणत्याही भाषेतून उसनी घेतलेली नसावी. प्राचीन भाषेचे स्वरुप हे आताच्या भाषेपासून वेगळं असायला हवं. आतापर्यंत तमिळ, संस्कृत, कन्नडक तेलुगू, मल्याळम, ओडिया या भाषांना जागतिक भाषांना दर्जा मिळाला आहे.
|
Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळिमा..! धावत्या स्कूल बसमध्ये २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार |
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने या भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतो. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची देखील स्थापना करण्यात येते. तसेच प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं. अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांसाठी पायाभूत संस्थांसाठी अर्थसहाय्य दिलं जातं.
या भाषेच्या संशोधन प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक मदत पुरवली जाते. या भाषेतील बोलींचा अभ्यास-संशोधन व साहित्यसंग्रहासाठी प्रोत्साहन मिळतं. देशातील सर्व विद्यापीठांमध्ये अभिजात भाषा शिकण्याची सोय होते. या भाषेतील प्राचीन ग्रंथ अनुवादासाठी प्रयत्न होतात. त्याचबरोबर ग्रंथालये, संस्था, संशोधकांना केंद्राकडून भरीव मदत मिळते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर पंतप्रधान काय म्हणाले?
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'मराठी भाषा ही भारताचा अभिमान असून अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. ही भाषा कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल'.
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!


























Subscribe to my channel


