
Mumbai : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आघाडीखाली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ९०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या अर्जाची छाननी या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती दिली जात आहे. इच्छुक मराठा उमेदवारांनी आता छगन भुजबळ यांच्याविरोधात कंबर कसली आहे.
भुजबळांच्या विरोधात सात उमेदवारांची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जरांगे-पाटील यानी लोकसभा निवडणुकीतही मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले होते, नंतर त्यानी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन देखील केले होते.
जराने पाटील यांचे सहाय्यक श्रीराम कुरणकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, कारण सात मराठा उमेदवारांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच, माजलगाव येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळके यांनीही जाहीर केले आहे की ते निवडणूक लढवणार नाहीत, कारण गेल्या वर्षी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर त्यांनी पराभवाची शक्यता आहे.
श्रीराम कुरणकर यांनी सामितले की, "अर्जदारामध्ये विद्यमान आणि माजी आमदार, मत्री, जिल्हा प्रमुख, तसेच
जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. काहींना उमेदवारी हवी आहे तर काहींना निवडणुकीत जरांगे-
पाटील यांचे समर्थन हवे आहे. विशेष म्हणजे, अनपेक्षितपणे मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज
आले आहेत.
|
|
जरांगेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रमुख नेते प्रयत्नशील-
गेल्या आठवड्यात जरांगे-पाटील यांची भेट घेतलेल्यांमध्ये माजी राज्य मंत्री सुरेश नवले, भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, भाजप नेते रमेश पोकळे, माजी खासदार भास्कर खतगावकर यांच्या सून मीनल खतगावकर, माजी आमदार संगीता ठोंबरे आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजीतसिंह यांचा समावेश आहे.
जरांगे-पाटील यांना पाठिंबा मिळवण्यासाठी विविध पक्षांचे प्रमुख नेते प्रयत्नशील आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदारसंघातूनही सहा इच्छुक उमेदवारांनी जरांगे-पाटील यांना अर्ज केले आहेत, ज्यामुळे चव्हाण यांना देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळेच मागच्या आठवड्यात पृथ्वीराज चव्हाण जरांगे पाटील यांना भेटायला अंतरवली सराटी येथे आले होते असा दावा देखील कुरणकर यांनी केला.
भाजपच्या मीनल खतगावकर यांनी जाहीर केले आहे की, "नायगाव (नांदेड) मतदारसंघातून भाजपची तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे मी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे-पाटील यांच भेट घेऊन मी त्यांच्या समर्थनाची अपेक्षा केली आहे."
राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह
"मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाधिक 'भाजप नेते आणि आमदार जरांगे-पाटील यांना भेटत आहेत, कारण या दोन भागात पक्षाविरुद्धचा आक्रोश लक्षात घेता त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहे," असे श्रीराम कुरणकर यांनी सांगितले.
जरागे-पाटील यानी इच्छुकाना त्याची माहिती आणि अर्ज २० ते २४ ऑगस्ट दरम्यान सादर करण्याचे आवाहन केले होते. "आम्हाला २१ ऑगस्ट रोजी निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर करायचा होता, परंतु आता निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने तो पुढे ढकलला गेला आहे, असे एका कार्यकत्यनि सागितले. अर्जदारामध्ये मराठा समाजासह लिंगायत, मुस्लिम, ओबीसी, तसेच अनुसूचित जातीचे लोकही आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




