
Manoj Jarange : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी गावात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तसेच आरक्षणासाठी रस्त्यावर जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असं लेखी निवेदन देखील फडणवीसांनी विधानसभेत दिलं.
फडणवीसांच्या या भूमिकेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देऊनही फडणवीसांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलल्याचा आरोप केला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
|
Marathwada Drought Survey : मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार; तारीखही ठरली |
"देवेंद्र फडणवीस आपलं स्टेटमेंट बदलतील, ते त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. जर नाही आले, तर त्यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते नांदेडमध्ये बोलत होते.
"एका व्यक्तीच्या (भुजबळाच्या) दबावाखाली येऊन आपण असं स्टेटमेंट करीत असाल, तर तुम्ही थोडं थांबा फडणवीस साहेब मराठा काय आणि महाराष्ट्र काय, तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी तुम्हाला वाटेल, की याचं (भुजबळांचं) उगाच ऐकलं", असं जरांगे म्हणाले.
"आरक्षण मिळवण्याची खरी ताकद सर्वसामान्य माणसांमध्ये आहे. पांढरे कपडे घालणाऱ्यांमध्ये नाही. कारण, आम्हाला आमच्या लेकरांचे दु:ख त्यांच्या वेदना माहित आहेत. त्यामुळे सामान्य मराठा काय करू शकतो, हे नेत्यांना देखील माहित आहे", असंही जरांगे म्हणाले.
मंत्री छगन भुजबळ आज इंदापुरात ओबीसींची एल्गार सभा घेणार आहेत. याविषयी जरांगे यांना विचारलं असता, "लोकशाहीत सभा घेण्याचा कुणालाही अधिकार आहे. पण वयाचा विचार करून बोललं पाहिजे. दंगली घडतील अशा गोष्टी माणसाने बोलू नये", असा सल्लाही जरांगे यांनी भुजबळांना दिला आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




