
Maharashtra Weather : राज्यात थंडी हळूहळू ओसरताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यात खूप प्रमाणात थंडी होती. रविवारी राज्याचे निचांकी तापमान हे ९ अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. आजही तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. आज राज्यात ढगाळ हवामानदेखील असू शकते
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र आहे. त्यामुळे उद्यापर्यंत हे वारे उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत आहे. पंजाबमध्ये देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पंजाबच्या लुधियाना येथे ५.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातदेखील तापमान वाढले आहे. धुळ्यात फक्त १० अंश सेल्सियपेक्षा कमी तापमान आहे. बाकी सर्व राज्यांमध्ये किमान तापमान १० अंशाच्या वर आहे. आज सकाळी राज्यात थंडीसोबत अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे.
|
Maharashtra Politics : सरकारचं खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं तर अजित पवारांकडे अर्थखातं
|
राज्यातील तापमान
राज्यात आज थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यात किमान तापमान १५.२ अंश आहे. तर कमाल तापमान ३१.४ अंश आहे. अहिल्यानगरमध्ये ३० अंश तापमान आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान २९.३ अंश आहे तर किमान तापमान १४.०० अंश आहे. निफाडमध्ये कमाल तापमान २७.७ टक्के आहे. तर किमान तापमान ११.६ टक्के आहे.
धुळ्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात किमान तापमान ९ अंश आहे तर कमाल तापमान २९.५ अंश आहे.महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १४.२ टक्के आहे तर कमाल तापमान २४.६ टक्के आहे. सांगलीमध्ये किमान तापमान १६.९ अंश आहे. कमाल तापमान २९.७ टक्के आहे.रत्नागिरीत कमाल तापमान ३० टक्के आहे तर किमान तापमान १९.७ टक्के आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




