
Maharashtra : उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना, अजूनही लोकांच्या मनात एक प्रश्न कायम आहे, 'पवार काका - पुतणे कधी एकत्र येणार?' अद्याप तरी मात्र कुणीही याचे संकेत दिले नाही. पण नुकतेच बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. 'साहेबांच्या कामाच्या पद्धतीला तोड नाही', असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार आपल्या भाषणात शरद पवारांवर बोलताना जपूनच बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, यामुळे त्यांच्या पदरी अपयश आलं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार आपल्या भाषणातून शरद पवार यांचे कौतुक करत आहेत. याचा प्रत्येय पुन्हा एकदा बारामतीतीत एका सभेतून आलाय.
बारामतीत सहकारी बँकेच्या वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार सभेत उपस्थित होते. भाषणेदरम्यान, अजित पवार म्हणाले, '१९९१ साली जेव्हा मी आमदार झालो. तेव्हा मला माहित होतं की, माझ्या कामाची तुलना साहेबांच्या कामाशी केली जाईल. शरद पवार यांच्या कामाच्या पद्धतीला तोड नाही', असं अजित पवार म्हणाले.
शरद पवार यांच्याबाबतीत बोलताना अजित पवार म्हणाले, 'मी अनेकदा म्हणतो की बारामतीला माझ्यासारखा आमदार कधीच मिळणार नाही. जो सकाळी ६ वाजता काम सुरू करतो. शरद पवार हे खासदार होण्यापूर्वी याच मतदारसंघात आमदार होते'. यानंतर अजित पवारांनी शब्द फिरवला, 'मागच्या आमदारांवर टीका करायची नाही. कारण तुम्ही लगेच म्हणाल की, अजित पवारांनी साहेबांशी तुलना केली. खरं तर त्यांना बाकीचाही व्याप होता. देश अन् राज्याचे राजकारण पाहायचे होते. नंतरच्या काळात बारामतीचा अधिक विकास केला', असं अजितदादा म्हणाले.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




