
New Delhi : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झालं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९३ जागा जिंकल्या. लोकसभेच्या निकालानंतर भाजपने केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तर केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बुधवारी दिल्लीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रात नव्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
|
|
नव्या सरकारमध्ये भाजपला पाच मंत्रिपदे गमावावी लागणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तब्बल पाच मंत्रिपदे दिली जाणार आहेत. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपदे असा भाजपचा फॉर्म्युला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नितीश कुमार यांच्या १२ जागांसाठी २ कॅबिनेट मंत्रीपद तर चंद्राबाबू नायडू यांच्या १६ जागांसाठी ३ कॅबिनेट मंत्रिपदे दिली जाणार आहेत. दोन्ही पक्ष मोठ्या खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, नव्या सरकारमध्ये भाजप मोठी खाती स्वत:कडे ठेवण्याची शक्यता आहे. यात गृह, रेल्वे, अर्थ मंत्रालया, परराष्ट्र, सरंक्षण, आयटी खाते भाजप स्वत: ठेवण्याची शक्यता आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये कोणाला कोणती मंत्रिपदे मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
शपथविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपधविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण द्यायला देखील सुरुवात झाली आहे. तर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काल मोदींनी फोन करत पुष्प कमल यांना निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



