नागपूर : राज्य सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' जाहीर करून राज्यातील ५५ लाख ७२ हजार पीककर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पूर्ण कर्ज माफ केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी या कर्जमाफीच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता एक वेगळीच वस्तुस्थिती समोर येत आहे. घोषणा जरी ५५ लाख शेतकऱ्यांसाठी असली, तरी प्रत्यक्ष पूर्ण २ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा फक्त ५ लाख शेतकऱ्यांनाच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे योजनेचे गणित? राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत एकूण ५५ लाख ७२ हजार शेतकरी पात्र ठरत आहेत. मात्र, या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज सारखे नाही. कर्जमाफीच्या एकूण लाभार्थ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज हे अतिशय कमी रकमेचे आहे.
-
५० हजार रुपयांपर्यंत कर्ज असणारे शेतकरी: पात्र शेतकऱ्यांपैकी सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांचे पीककर्ज हे ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांना ५० हजारांच्या आतच कर्जमाफी मिळेल.
-
५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी: अंदाजे १५ लाख शेतकरी या गटामध्ये मोडतात, ज्यांचे कर्ज ५० हजार ते १ लाख रुपयांच्या दरम्यान थकबाकीत आहे.
-
१ लाख ते २ लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी: पूर्ण २ लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीच्या परिघात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ ५ लाखांच्या आसपास आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना मर्यादित लाभ या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, राज्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यांची कर्ज घेण्याची क्षमता आणि बँकांकडून मिळणारे पीककर्ज हे मुळातच ५० हजार रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे दोन लाख रुपयांच्या मर्यादेची घोषणा झाली असली, तरी तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या कर्जमाफीवरच समाधान मानावे लागणार आहे. परिणामी, संपूर्ण २ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष आणि कमाल लाभ मिळणारे शेतकरी केवळ ५ लाख म्हणजेच एकूण लाभार्थ्यांच्या फक्त १० टक्क्यांच्या आसपास असणार आहेत.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



