
Jayakwadi Dam Lavel : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा पावसाने चांगलाच जोर पकडलाय. मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढत होतेय. अशातच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.
त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam Water Level) पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या दारणा धरणातून ६,७३८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे दारणा नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
|
Maharashtra Rain Alert : पुण्यासह 'या' जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट; अतिमुसळधार पाऊस कोसळणार |
गेल्या ८ दिवसांपासून दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ६६ टक्के भरलं आहे. त्यामुळे गोदावरी नदीत (Godavari River) पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी जायकवाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी झेपावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा १२ टक्क्यांवर पोहचला आहे.
मागील आठवडाभरापासून मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये तब्बल ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर जालना, बीड, तसेच परभणी शहराला पाणीपुरवठा केला जातो.
गेल्यावर्षी धरणसाखळी क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा जायकवाडी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्यास्थितीला जायकवाडी धरणात केवळ १२ टक्के इतका पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे भरपावसाळ्यात छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. अशातच नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढल्यास जायकवाडीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होईल, त्यामुळे मराठवाड्यावर पाणीटंचाईचं संकट दूर होईल.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



