आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांना जे अनुभव आले, ते त्यांनी मांडले आहेत. तसेच त्यातून काय शिकलं पाहिजे? हे देखील चाणक्य यांनी सांगितलं आहे. चाणक्य यांचा हा ग्रंथ आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना किंवा गोष्टी असतात, ज्या कायम गुप्त ठेवल्या पाहिजे. त्यातील काही गोष्टी तर आपल्या पत्नीला देखील सांगता कामा नये, अन्यथा तुम्ही भविष्यात मोठ्या संकटात सापडू शकता. चाणक्य म्हणतात आपण जेव्हा एखादी योजना तयार करतो आणि ती दुसर्यांना सांगतो, तेव्हा अशा स्थितीमध्ये समोरचा व्यक्ती तुमची योजना किंवा कल्पना चोरण्याची शक्यता असते, तसेच जर तुमची योजना ही शत्रू पर्यंत पोहोचली तर ती यशस्वी होण्यापूर्वीच त्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अपयश मिळण्याची शक्यता असते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
मोठं आर्थिक नुकसान – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचं मोठं आर्थिक नुकसान होतं, तेव्हा त्याबद्दल कोणालाही सांगू नका, कारण तुम्ही जर तुमच्या आर्थिक नुकसानाबद्दल इतरांना माहिती दिली, आणि लोकांना समजलं की तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहात, तर अशावेळी तुमच्या जवळचे लोक देखील तुमच्यापासून दुरावले जातील, तुम्ही आर्थिक संकटात आहात, याची त्यांना कल्पना जरी आली तरी देखील ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करणार नाही, त्यामुळे जर तुमचं आर्थिक नुकसान झालं असेल तर ते गुप्त ठेवा, त्याबद्दल कोणाशीही चर्चा करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
लग्नपूर्वीचे प्रेमसंबंध – चाणक्य म्हणतात जर तुमचं आता लग्न झालं आहे, मात्र लग्नापूर्वी तुमचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, तर ते आपल्या बायकोला सुद्धा कधीच सांगू नका, कारण यामुळे बायकोचा स्वभाव हा संशयी बनण्याची शक्यता असते, त्यातून अनेकदा घरात वाद होऊ शकतात. घरात शाती राहणार नाही. जेव्हा तुमचं लग्न होतं, तेव्हा तुम्ही आपल्या जोडीदारासोबत कायम प्रामाणिक रहा, त्यामुळे तुमचा संसार दीर्घकाळ टिकेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
उत्पन्नाचा स्त्रोत – चाणक्य म्हणतात की माणसाने आपल्या कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला देखील कधीच आपण किती कमावतो आणि आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? याबद्दल माहिती देऊ नये. उत्पन्नाबाबत तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला माहिती दिली तर तुमच्यासोबत दगा फटका होण्याची शक्यता असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
कमकुवत बाजू – चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाची एक कमकुवत बाजू असते, ते त्यालाही चांगलंच माहिती असतं, मात्र अशा गोष्टींची कुठेही चर्चा करता कामा नये, अन्यथा लोक तुमच्या या स्थितीचा फायदा घेऊ शकतात, त्यामुळे भविष्यात तुम्हाला मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
महाराष्ट्र
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
गुन्हा
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
























Subscribe to my channel


