
लोकसभा निवडणुक पार पडल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पहिल्यांदा बैठक घेतली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी-एससीपी आणि शिवसेना (यूबीटी) चे प्रमुख नेते सहभागी झाले होते..
दरम्यान बैठकीनंतर महाविकास आघाडीची परत्रकार परिषद झाली. यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याना, पत्रकारांनी विचारले की, महाविकास आघाडीत नाराजी आहे का कारण नाना पटोले म्हणतात की उद्धव ठाकरे माझा फोन उचलत नाहीत.
पत्रकारांच्या या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर देत, तो विषय आता संपला आहे," असे म्हटले. ते पुढे म्हाणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात तो मुद्दा होता. त्यानुसार कोकण पदवीधर मतदारसंघात आम्ही आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठींबा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाविकास आघाडीला 30 जागी विजय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. याचबरोबर त्यानी युट्युब, सोशल मीडिया आणि विविध सघटनानी संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जनतेच्या समोर मांडला त्याबद्दल त्याचेही आभार मानले.
|
Sharad Pawar : पंतप्रधानांनी विधानसभेसाठी अजून सभा घ्याव्यात... शरद पवारांनी का मानले मोदींचे आभार ? |
ठाकरे भाजपबरोबर जाणार का?
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे याना विचारण्यात आले की, तुम्ही भाजपबरोबर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल काय सांगाल, यावर ठाकरे यांनी शेजारी बसलेल्या शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे हात करत, हे बरोबर असताना तुम्हाला खरे सागू असे म्हटले, त्यावेळी तेथे एकच हशा पिकला.
काय आहे पटोले-ठाकरे प्रकरण?
राज्यात चार जागांवर होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांनी कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर केले, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. यासंदर्भात ठाकरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनही उचलला नाही, असेही पटोले म्हणाले होते.
निवडणूक आयोगाने मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर व्यतिरिक्त नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर विभागाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवत 30 जागा जिंकल्या.
यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा, शिवसेने उद्ध ठाकरे आणि भाजपने प्रत्येकी 9 जागा, राष्ट्रवादी शरद पवार यांनी 8 जागा, शिवसेना एकनाथ शिंदे यांनी 7 जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अवधी एक जागा जिंकली होती.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



