
PM Narendra Modi : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आरक्षण ते लोकशाहीपर्यंत सर्वच मुद्द्यावरून विरोधकांवर टीका करताना, मी संपूर्ण तयारीनीशी आलोय, अशी टीका पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
१. मी मल्लिकार्जुन खरगे यांच्या विशेष आभार व्यक्त करतो. मी खूप लक्षपूवर्क आणि आनंदाने ऐकत होतो. लोकसभेत मनोरंजनाची कमतरता होती, ती राज्यसभेत भरून निघाली आहे.
२. मी नम्रतापूर्वक एक एक शब्द ऐकत आहे. परंतु तुम्ही न ऐकण्याच्या तयारीत आला आहात. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही.
|
|
३. काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये ओबीसींना आरक्षणापासून दूर ठेवलं. ३७० कलम हटविल्यानंतर एससी, एसटी, ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळत आहे, ज्यांना आधी रोखलं होतं.
४. मी आदरणीय जवाहर नेहरू यांची खूप आठवण काढतो. जवाहरलाल नेहरू यांनी एका मुख्यमंत्र्यांला चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, मला आरक्षण पसंत नाही. विशेष म्हणजे नोकरीत आरक्षण बिलकूल आवडलेले नाही'.
5. काँग्रेस सध्या जातीच्या मुद्द्यावर बोलत आहे. त्यांना याची गरज का पडली. काँग्रेस जन्मापासून दलित,मागासवर्गीय आणि आदिवासी समाज्या विरोधात आहे. मी विचार करतो की, बाबासाहेब आंबेडकर नसते तर एससी-एसएसटी वर्गाला आरक्षण मिळालं नसतं.
६. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नव्हता. ते त्यांच्या पक्षातील नेत्यांना भारतरत्न देत होते. काँग्रेसला त्यांच्याच नेत्यांवर गॅरंटी नाही. ते लोक मोदींच्या गॅरंटीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




