पूर्वी भारतीय बाजारपेठ स्वतःमध्येच बंदिस्त आणिएकाकी असायची, पण आता ती जागतिक व्यापाराचीप्रणेती बनत चालली आहे. भारतीय बाजारपेठेचे हेपरिवर्तन कदाचित 21 व्या शतकातील जागतिकअर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा संरचनात्मक बदलआहे. देशाने बंदिस्त, बचावात्मक आर्थिक भूमिका सोडूनबाह्य जगाकडे लक्ष ठेवणारा, जागतिक स्तरावर आक्रमकदृष्टिकोन स्वीकारला आहे. जो देश कधीकाळीजागतिकीकरणात संकोचाने सहभागी होत असे, तो आताजागतिक पुरवठा साखळीला आकार देणारी एकआत्मविश्वासपूर्ण शक्ती बनला आहे. अनेक दशके भारतीय बाजारपेठ‘लायसन्स-परमिट-कोटा राज’ म्हणून ओळखली जातहोती. ही नोकरशाहीची पकड आणि प्रचंड करांचीगुदमरून टाकणारी व्यवस्था होती, जी देशांतर्गत उद्योगांना परदेशी भांडवलाच्या कथित शोषणापासून वाचवण्यासाठी तयार केली गेली होती. स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांशकाळ भारताची आर्थिक रणनीती आत्मनिर्भरता, आयातपर्याय आणि जागतिक बाजारपेठेबद्दलची तीव्र शंका यावर आधारित होती. या दृष्टिकोनामुळे तांत्रिक साचलेपणा आणि भारताचीआर्थिक क्षमता व तिची कामगिरी यातील सातत्यानेवाढणारी दरी निर्माण झाली. अर्थतज्ज्ञ राज कृष्ण यांनी तरयाला ‘हिंदू विकास दर’ असे नाव दिले होते. आपलीअर्थव्यवस्था लोकसंख्या वाढ आणि वाढत्या गरजांशीजुळवून घेण्यासाठी सतत संघर्ष करत राहिली. 1991 च्या उदारीकरणाने या परिवर्तनाची सुरुवात केली.भारताने जागतिक अर्थव्यवस्थेपासून स्वतःचा बचावकरण्याऐवजी त्यात हिरिरीने भाग घेण्यापर्यंत आणि त्यातस्पर्धा करण्यापर्यंत मजल मारली. हा बदल आर्थिकदृष्ट्याजेवढा महत्त्वाचा होता, तेवढेच त्याचे मानसिक महत्त्वहीहोते. खुलेपणाच्या शक्यतांचा स्वीकार करण्यासाठीभारताला आपली चिंता, असुरक्षिततेची भावना सोडूनद्यावी लागली. काळानुसार, जागतिक व्यापार,भांडवलाचा ओघ, तंत्रज्ञान नेटवर्कमधीलएकत्रीकरणामुळे विकासाचा वेग, शहरीकरणाचाआकृतीबंध, उद्योजकीय संस्कृतीला नवा आकारमिळाला. पण ही कथा इथेच संपत नाही. 2026 च्या भारतानेआपल्या बेड्या तोडून जगातील सर्वात खुली आणिउदारीकृत उदयोन्मुख अर्थव्यवस्था बनण्याचा मानमिळवला आहे. हे परिवर्तन एका मूलभूत अंतर्दृष्टीतूननिर्माण झाले आहे आणि ती म्हणजे, एका डिजिटलीकृतजगात खरे आर्थिक सार्वभौमत्व एकाकी राहण्यातून नाही,तर जोडले जाण्यातून मिळते. 1991 च्या सुरुवातीच्यासुधारणांनी दरवाजे उघडण्यास सुरुवात केली होती, तरभारताने गेल्या काही वर्षांत हे अडथळे दूर केले आहेत. आता भारत केवळ एक किरकोळ खेळाडू राहिलानसून, जागतिक आर्थिक प्रवाहात तो केंद्रस्थानी आहे.सेवांची निर्यात, डिजिटल क्षमता आणि उत्पादनातीलमहत्त्वाकांक्षा यामुळे आपण स्वतःला अशा देशाच्या रूपातप्रस्थापित केले आहे, ज्याचे आर्थिक निर्णय आपल्यासीमेपलीकडेही दूरवर परिणाम करतात. बहुपक्षीय मंचांवरभारताने यूएई, ओमान, ऑस्ट्रेलिया, यूके आणि ईयू(युरोपियन युनियन) यांच्यासोबत ऐतिहासिक व्यापकआर्थिक भागीदारी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.याशिवाय, न्यूझीलंड आणि अमेरिका या दोन्ही देशांनीतत्त्वतः करारांची घोषणा केली आहे. या बदलाच्यामुळाशी भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भरता’ या मंत्राची एकसूक्ष्म फेरव्याख्या देखील आहे. भारताच्या नेत्यांना आतासमजले आहे की, आत्मनिर्भरता इतरांपासून वेगळे राहूननव्हे, तर जागतिक स्तरावर जोडले जाऊनही साध्य करतायेऊ शकते. भारत आता परदेशी भांडवलाला घाबरत नाहीआणि पूर्व आशियातील पारंपरिक उत्पादन केंद्रांना प्रमुखपर्याय म्हणून तो अत्यंत उत्सुकतेने स्पर्धा करत आहे. अशाप्रकारे, भारताच्या या खुलेपणाला आताधोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. जे कधीकाळीदेशांतर्गत सुधारणांचे उद्दिष्ट वाटत होते, ती आता एकजागतिक संधी बनली आहे. उदयोन्मुख डिजिटलसार्वजनिक पायाभूत सुविधा आणि नवीन व्यापार करारयातील समन्वय अशा भविष्याकडे निर्देश करतो, जिथेभारत केवळ वस्तूंचीच नव्हे, तर जगाच्या डिजिटलआर्किटेक्चरचीही निर्यात करेल. एक मोठी, स्थिरलोकशाही, तरुण मनुष्यबळ, सुधारत असलेल्या पायाभूतसुविधा आणि अधिक पारदर्शकतेकडे वाटचाल करणारेनियामक वातावरण यांचा संगम- भारताला केवळ चीनलापर्याय बनवत नाही, तर बहुध्रुवीय पुरवठा-साखळीच्यासंरचनेत एक महत्त्वाचे केंद्रही बनवतो.
(@प्रोजेक्ट सिंडिकेट) विदेशी भांडवलाला विरोध व ते आकर्षितकरण्यापर्यंत; देशांतर्गत अक्षमतेपासून तेजागतिक स्पर्धात्मकतेपर्यंत- आपलाप्रवास स्पष्ट आहे. भारत आता जागतिकव्यवस्थेत मूकदर्शक राहिला नाही, तरआपल्या भविष्याचा निर्माता बनला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- गडचिरोलीत फसवणुकीचे साम्राज्य! सरकारी नोकरीच्या आमिषाने शहीद जवानाच्या मुलाला लुटले; कोट्यवधींच्या फसवणुकीनंतर आरोपी फरार!
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा; वाटेगाव येथील ५ एकर जागेवर अखेर शासनाचे नाव! create landscape image no text on image no collage image
- ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!
महाराष्ट्र
- गडचिरोलीत फसवणुकीचे साम्राज्य! सरकारी नोकरीच्या आमिषाने शहीद जवानाच्या मुलाला लुटले; कोट्यवधींच्या फसवणुकीनंतर आरोपी फरार!
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा; वाटेगाव येथील ५ एकर जागेवर अखेर शासनाचे नाव! create landscape image no text on image no collage image
- ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!
गुन्हा
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
- अकोला:भीषण हत्याकांडाने खळबळ; पूर्ववैमनस्यातून २९ वर्षीय अंकुश गवळीची चाकूने भोसकून हत्या.
- तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह; पत्नीचे महासंचालकांवर (DGP) मानसिक छळाचे गंभीर आरोप
- लंडनमध्ये लातूरच्या इंजिनीयरची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
राजकीय
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
- कापूस आयात शुल्कातील ११ टक्के कर रद्द; ऑक्टोबरपर्यंत दरात स्थिरता राहण्याची शक्यता.
- बंजी जम्पिंगचा थरार अंगलट; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने तरुणीचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल.

























Subscribe to my channel



