पूर्वी भारतीय बाजारपेठ स्वतःमध्येच बंदिस्त आणिएकाकी असायची, पण आता ती जागतिक व्यापाराचीप्रणेती बनत चालली आहे. भारतीय बाजारपेठेचे हेपरिवर्तन कदाचित 21 व्या शतकातील जागतिकअर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा संरचनात्मक बदलआहे. देशाने बंदिस्त, बचावात्मक आर्थिक भूमिका सोडूनबाह्य जगाकडे लक्ष ठेवणारा, जागतिक स्तरावर आक्रमकदृष्टिकोन स्वीकारला आहे. जो देश कधीकाळीजागतिकीकरणात संकोचाने सहभागी होत असे, तो आताजागतिक पुरवठा साखळीला आकार देणारी एकआत्मविश्वासपूर्ण शक्ती बनला आहे. अनेक दशके भारतीय बाजारपेठ‘लायसन्स-परमिट-कोटा राज’ म्हणून ओळखली जातहोती. ही नोकरशाहीची पकड आणि प्रचंड करांचीगुदमरून टाकणारी व्यवस्था होती, जी देशांतर्गत उद्योगांना परदेशी भांडवलाच्या कथित शोषणापासून वाचवण्यासाठी तयार केली गेली होती. स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांशकाळ भारताची आर्थिक रणनीती आत्मनिर्भरता, आयातपर्याय आणि जागतिक बाजारपेठेबद्दलची तीव्र शंका यावर आधारित होती. या दृष्टिकोनामुळे तांत्रिक साचलेपणा आणि भारताचीआर्थिक क्षमता व तिची कामगिरी यातील सातत्यानेवाढणारी दरी निर्माण झाली. अर्थतज्ज्ञ राज कृष्ण यांनी तरयाला ‘हिंदू विकास दर’ असे नाव दिले होते. आपलीअर्थव्यवस्था लोकसंख्या वाढ आणि वाढत्या गरजांशीजुळवून घेण्यासाठी सतत संघर्ष करत राहिली. 1991 च्या उदारीकरणाने या परिवर्तनाची सुरुवात केली.भारताने जागतिक अर्थव्यवस्थेपासून स्वतःचा बचावकरण्याऐवजी त्यात हिरिरीने भाग घेण्यापर्यंत आणि त्यातस्पर्धा करण्यापर्यंत मजल मारली. हा बदल आर्थिकदृष्ट्याजेवढा महत्त्वाचा होता, तेवढेच त्याचे मानसिक महत्त्वहीहोते. खुलेपणाच्या शक्यतांचा स्वीकार करण्यासाठीभारताला आपली चिंता, असुरक्षिततेची भावना सोडूनद्यावी लागली. काळानुसार, जागतिक व्यापार,भांडवलाचा ओघ, तंत्रज्ञान नेटवर्कमधीलएकत्रीकरणामुळे विकासाचा वेग, शहरीकरणाचाआकृतीबंध, उद्योजकीय संस्कृतीला नवा आकारमिळाला. पण ही कथा इथेच संपत नाही. 2026 च्या भारतानेआपल्या बेड्या तोडून जगातील सर्वात खुली आणिउदारीकृत उदयोन्मुख अर्थव्यवस्था बनण्याचा मानमिळवला आहे. हे परिवर्तन एका मूलभूत अंतर्दृष्टीतूननिर्माण झाले आहे आणि ती म्हणजे, एका डिजिटलीकृतजगात खरे आर्थिक सार्वभौमत्व एकाकी राहण्यातून नाही,तर जोडले जाण्यातून मिळते. 1991 च्या सुरुवातीच्यासुधारणांनी दरवाजे उघडण्यास सुरुवात केली होती, तरभारताने गेल्या काही वर्षांत हे अडथळे दूर केले आहेत. आता भारत केवळ एक किरकोळ खेळाडू राहिलानसून, जागतिक आर्थिक प्रवाहात तो केंद्रस्थानी आहे.सेवांची निर्यात, डिजिटल क्षमता आणि उत्पादनातीलमहत्त्वाकांक्षा यामुळे आपण स्वतःला अशा देशाच्या रूपातप्रस्थापित केले आहे, ज्याचे आर्थिक निर्णय आपल्यासीमेपलीकडेही दूरवर परिणाम करतात. बहुपक्षीय मंचांवरभारताने यूएई, ओमान, ऑस्ट्रेलिया, यूके आणि ईयू(युरोपियन युनियन) यांच्यासोबत ऐतिहासिक व्यापकआर्थिक भागीदारी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.याशिवाय, न्यूझीलंड आणि अमेरिका या दोन्ही देशांनीतत्त्वतः करारांची घोषणा केली आहे. या बदलाच्यामुळाशी भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भरता’ या मंत्राची एकसूक्ष्म फेरव्याख्या देखील आहे. भारताच्या नेत्यांना आतासमजले आहे की, आत्मनिर्भरता इतरांपासून वेगळे राहूननव्हे, तर जागतिक स्तरावर जोडले जाऊनही साध्य करतायेऊ शकते. भारत आता परदेशी भांडवलाला घाबरत नाहीआणि पूर्व आशियातील पारंपरिक उत्पादन केंद्रांना प्रमुखपर्याय म्हणून तो अत्यंत उत्सुकतेने स्पर्धा करत आहे. अशाप्रकारे, भारताच्या या खुलेपणाला आताधोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. जे कधीकाळीदेशांतर्गत सुधारणांचे उद्दिष्ट वाटत होते, ती आता एकजागतिक संधी बनली आहे. उदयोन्मुख डिजिटलसार्वजनिक पायाभूत सुविधा आणि नवीन व्यापार करारयातील समन्वय अशा भविष्याकडे निर्देश करतो, जिथेभारत केवळ वस्तूंचीच नव्हे, तर जगाच्या डिजिटलआर्किटेक्चरचीही निर्यात करेल. एक मोठी, स्थिरलोकशाही, तरुण मनुष्यबळ, सुधारत असलेल्या पायाभूतसुविधा आणि अधिक पारदर्शकतेकडे वाटचाल करणारेनियामक वातावरण यांचा संगम- भारताला केवळ चीनलापर्याय बनवत नाही, तर बहुध्रुवीय पुरवठा-साखळीच्यासंरचनेत एक महत्त्वाचे केंद्रही बनवतो.
(@प्रोजेक्ट सिंडिकेट) विदेशी भांडवलाला विरोध व ते आकर्षितकरण्यापर्यंत; देशांतर्गत अक्षमतेपासून तेजागतिक स्पर्धात्मकतेपर्यंत- आपलाप्रवास स्पष्ट आहे. भारत आता जागतिकव्यवस्थेत मूकदर्शक राहिला नाही, तरआपल्या भविष्याचा निर्माता बनला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- जन्मदाखल्यांच्या अर्जांचा तत्काळ निपटारा करा! मानखुर्द, कुर्ला, चेंबूरमधील प्रलंबित प्रकरणांवर प्राजक्ता वर्मा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना कठोर निर्देश
- अमरावतीत: २४ तासांत तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललाय खेळ
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- मुंबईच्या वारशाला नवी ओळख! गिरगावमधील ३०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराचा 'हेरिटेज' श्रेणीत समावेश होणार; प्रशासनाकडून हरकती-सूचना मागवल्या
महाराष्ट्र
- परभणी: मानवतमध्ये १४.६४ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून दोघा तस्करांना अटक
- जन्मदाखल्यांच्या अर्जांचा तत्काळ निपटारा करा! मानखुर्द, कुर्ला, चेंबूरमधील प्रलंबित प्रकरणांवर प्राजक्ता वर्मा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना कठोर निर्देश
- अमरावतीत: २४ तासांत तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललाय खेळ
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
गुन्हा
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

Massive Fire Breaks Out at Byculla Police Station in Mumbai; Firefighters Rush to the Spot
Viral Video Shows Passenger Lighting Incense and Oil Lamp Inside Moving Train, Sparks Safety
नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या पाणीपातळीत घट होऊ लागल्याने रामकुंड परिसरातील पूर हळूहळू ओसरत आहे.
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

























Subscribe to my channel


