प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने सुसंस्कृत, बुद्धिमान, प्रामाणिक आणि यशस्वी व्हावे असे वाटते. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही लहानपणापासूनच तुमच्या मुलांना काही सवयी शिकवल्यात. कारण बालपणात घातलेला हा पाया त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग बनतो. या चांगल्या सवयी मुलांना मानसिकदृष्ट्याही मजबूत बनवतात. खरं तर वयाच्या 5 वर्षानंतर मुलं दररोज शिकलेल्या गोष्टींचा सराव करू लागतात. काही गोष्टी मोठ्याच्या वागण्या बोलण्यातून शिकत असतात. त्यामुळे मुलांना या वयात काही गोष्टी समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची त्यांची क्षमता विकसित होते आणि अनेक सवयी आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात. याकरिता प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांना या 5 महत्वाच्या गोष्टी नक्की शिकवा. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.
5 वर्षांच्या मुलांना हे शिकवा
खरं बोलायला शिकवा
मुलांना खरं बोलण्याची सवय लावा. मुलांना खरं बोलण्यास प्रोत्साहित करा. मुलांना हे शिकवणे महत्वाचे आहे की चुकीची गोष्ट करणे म्हणजे चुकचं असते, त्यामुळे ती लपवण्यासाठी खोटे बोलणे चुकीचे आहे. यामुळे त्यांना प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास दोन्ही विकसित होण्यास मदत होते.
नाही म्हणायला शिकवा
बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टी नाही म्हणायला विचार करत असतो. पण मुलांना नाही म्हणायला शिकवणे खूप महत्वाचे आहे. जर त्यांना एखादी गोष्ट किंवा बोलण आवडत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीचे वर्तन वेगळ वाटत असेल तर त्यांना नाही म्हणता आले पाहिजे. ही सवय त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील महत्त्वाची आहे.
आदर करायला शिकवा
मुलांना त्यांच्या वडिलधाऱ्या माणसांचा व मोठ्यांचा आदर करायला शिकवा. मोठ्यांचा आदर करणे हे त्यांच्या संगोपनात रुजले पाहिजे. यामुळे त्यांना सभ्य माणूस बनण्यास आणि मानवतेची कदर करण्यास शिकण्यास मदत होईल.
वेळेचे मूल्य पटवून द्या
वेळेपेक्षा मौल्यवान काहीही नाही. एकदा वेळ निघून गेला की, तो निघून जातो; वेळ कधीही परत येत नाही. मुलांना प्रत्येक कामासाठी वेळ निश्चित करण्यास प्रोत्साहित करा. यामुळे त्यांना वेळेचे मूल्य लगेच समजेल. यामुळे त्यांच्यात शिस्तीची भावना निर्माण होण्यास मदत होईल.
सॉरी आणि थँक्स म्हणण्यात काहीच गैर नाही
तुमच्या मुलांना “धन्यवाद,” “माफ करा,” आणि “प्लीज” म्हणण्याची सवय लावा. त्यांना या छोट्या शब्दांचे मूल्य शिकवा. मुलांना पराभव स्वीकारण्यास देखील शिकवले पाहिजे जेणेकरून ते कधीही अपयशाची भीती बाळगू शकणार नाहीत.
मुलांनाही या सवयी शिकवा
मुलांना स्वच्छतेबद्दल आणि योग्य आणि अयोग्य यांचे महत्त्व शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना मोबाईल फोन आणि स्क्रीनपासून दूर राहण्यास प्रोत्साहित करा. पुस्तके, खेळ आणि बोलण्यास प्रोत्साहित करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


