प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने सुसंस्कृत, बुद्धिमान, प्रामाणिक आणि यशस्वी व्हावे असे वाटते. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही लहानपणापासूनच तुमच्या मुलांना काही सवयी शिकवल्यात. कारण बालपणात घातलेला हा पाया त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग बनतो. या चांगल्या सवयी मुलांना मानसिकदृष्ट्याही मजबूत बनवतात. खरं तर वयाच्या 5 वर्षानंतर मुलं दररोज शिकलेल्या गोष्टींचा सराव करू लागतात. काही गोष्टी मोठ्याच्या वागण्या बोलण्यातून शिकत असतात. त्यामुळे मुलांना या वयात काही गोष्टी समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची त्यांची क्षमता विकसित होते आणि अनेक सवयी आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात. याकरिता प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांना या 5 महत्वाच्या गोष्टी नक्की शिकवा. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.
5 वर्षांच्या मुलांना हे शिकवा
खरं बोलायला शिकवा
मुलांना खरं बोलण्याची सवय लावा. मुलांना खरं बोलण्यास प्रोत्साहित करा. मुलांना हे शिकवणे महत्वाचे आहे की चुकीची गोष्ट करणे म्हणजे चुकचं असते, त्यामुळे ती लपवण्यासाठी खोटे बोलणे चुकीचे आहे. यामुळे त्यांना प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास दोन्ही विकसित होण्यास मदत होते.
नाही म्हणायला शिकवा
बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टी नाही म्हणायला विचार करत असतो. पण मुलांना नाही म्हणायला शिकवणे खूप महत्वाचे आहे. जर त्यांना एखादी गोष्ट किंवा बोलण आवडत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीचे वर्तन वेगळ वाटत असेल तर त्यांना नाही म्हणता आले पाहिजे. ही सवय त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील महत्त्वाची आहे.
आदर करायला शिकवा
मुलांना त्यांच्या वडिलधाऱ्या माणसांचा व मोठ्यांचा आदर करायला शिकवा. मोठ्यांचा आदर करणे हे त्यांच्या संगोपनात रुजले पाहिजे. यामुळे त्यांना सभ्य माणूस बनण्यास आणि मानवतेची कदर करण्यास शिकण्यास मदत होईल.
वेळेचे मूल्य पटवून द्या
वेळेपेक्षा मौल्यवान काहीही नाही. एकदा वेळ निघून गेला की, तो निघून जातो; वेळ कधीही परत येत नाही. मुलांना प्रत्येक कामासाठी वेळ निश्चित करण्यास प्रोत्साहित करा. यामुळे त्यांना वेळेचे मूल्य लगेच समजेल. यामुळे त्यांच्यात शिस्तीची भावना निर्माण होण्यास मदत होईल.
सॉरी आणि थँक्स म्हणण्यात काहीच गैर नाही
तुमच्या मुलांना “धन्यवाद,” “माफ करा,” आणि “प्लीज” म्हणण्याची सवय लावा. त्यांना या छोट्या शब्दांचे मूल्य शिकवा. मुलांना पराभव स्वीकारण्यास देखील शिकवले पाहिजे जेणेकरून ते कधीही अपयशाची भीती बाळगू शकणार नाहीत.
मुलांनाही या सवयी शिकवा
मुलांना स्वच्छतेबद्दल आणि योग्य आणि अयोग्य यांचे महत्त्व शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना मोबाईल फोन आणि स्क्रीनपासून दूर राहण्यास प्रोत्साहित करा. पुस्तके, खेळ आणि बोलण्यास प्रोत्साहित करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- ठाणे स्मार्ट मीटर वाद: वारलीपाड्यात जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ५०० रुपयांचे वीज बिल थेट २००० रुपयांवर; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू: २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
- पुणे: भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त रविवारी मध्यवस्तीत मोठे वाहतूक बदल; 'हे' मार्ग टाळा
महाराष्ट्र
- ठाणे स्मार्ट मीटर वाद: वारलीपाड्यात जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ५०० रुपयांचे वीज बिल थेट २००० रुपयांवर; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
- कोल्हापूर: माधुरी हत्तीणीच्या परतीचा मार्ग मोकळा; नांदणी येथील सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी समितीला ५ ऑगस्टपर्यंत मुदत
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- कोल्हापुर: भरदिवसा राडा: अतिक्रमण हटवल्याच्या रागातून पाच जणांवर तलवारीने हल्ला, दगडफेकीने परिसरात खळबळ
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'रोजचा त्रास सहन होईना!'; २३ वर्षीय सुनेने ब्लेडने कापला सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; छेडछाडीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ
- मध्य प्रदेश: नात्याला काळीमा, पोटच्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आईला २ महिने कोंडले घरात; शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला



























Subscribe to my channel




