मधमाशांच्या जवळपासही जायला लोक घाबरत असतात. खास करुन जंगलात वगैर प्रवास करत असताना पर्यटकांना मधमाशांपासून प्रचंड धोका असतो. परंतू उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी KDMA क्रिक्रेट लीगचा सामना सुरु असताना ज्येष्ठ किक्रेट समालोचक माणिक गुप्ता यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले आहे. त्यामुळे मधमाशांच्या हल्ल्यातील अशा प्रकारे झालेला हा मृत्यू चर्चेचा विषय बनला आहे. याआधी अभिनेत्री करिष्मा कपूर हीचा पती संजय कपूर यांचा लंडन येथे मधमाशी चावल्यानंतर मृत्यू झाला होता. काय आहे यामागे कारण वाचूयात ?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार मधमाशांचा दंश केवळ वेदना देत नाही. तर मृत्यूचेही कारण बनू शकतो. याची सुरुवात जेव्हा होते तेव्हा मधमाशी शरीरावर दंश करते त्यावेळी तिचे विष त्या शरीरात सोडते. काही प्रकरणात तिचे विष शरीरात वेगाने रिएक्ट करते. एलर्जीच्या रुपात ते दिसते त्यावेळी डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे असते.
मधमाशा दंश का मारतात ?
मधमाशा उन्हाळ्यात सर्वात एक्टीव्ह असतात. किंवा जेथे वर्षभर तापमान एक सारखे उष्ण असते ते मधमाशा सक्रीय असतात. जेव्हा त्यांना संकट वाटते किंवा त्यांच्या पोळ्याला कोणतीही धक्का पोहचवते तेव्हा ती संरक्षणासाठी हल्ला करते. मोठी झाडे आणि फुले तसेच पाण्याचे स्रोत जिथे जास्त तेथे मधमाशांचे वास्तव्य असते.
एकदा दंश मारल्यानंतर ती मधमाशी आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलवते. तिचा पाठी असलेला करवती सारखा टोकरी काटा ती माणसाच्या शरीरात टोचते.करवती सारखे दात असल्याने हा काटा उलटा बाहेर निघत नाही, मासांत अडकून बसतो. मधमाशीचे पोटातून हा दंश येत असल्याने मधमाशीनंतर बहुतांशी वेळा मरते.
Honey Bee Sting Death
दंश बनतो मृत्यूचे कारण ?
मधमाशी चावल्यानंतर अनेक प्रकारची लक्षण दिसतात. दंशाच्या जागी जळजळ होते. तीव्र वेदना होतात. दंशामुळे आजूबाजूच्या त्वचेचा रंग बदलतो. प्रभावित जागी सूज आणि खाज येते आणि उलटी आणि जुलाब होतात.
जेव्हा एलर्जी गंभीर असते तेव्हा श्वास घेण्यात अडचण होते. ब्लड प्रेशर घसरु लागते आणि हृदयाची धडधड थांबू शकते. ज्यांना आधीच हृदयाचा आजार असेल त्यांच्यासाठी ही अवघड स्थिती होते. अशा प्रकरणात किडनी फेल होऊ शकते. शरीरातील काही अवयव काम करत नाहीत. जास्त मधमाशांनी दंश केला तर मृत्यूचा धोका आणखीन वाढतो.
मधमाशाचे विष शरीरात किती वेगाने रिएक्शन करते त्यावर जोखीम ठरते. परंतू प्रत्येकाचे शरीर त्यावर पटकन रिएक्ट होईल यावर धोका अवलंबून असतो.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




