Akbar And Birbal : अकबर आणि बिरबलाच्या अनेक कथा आज प्रसिद्ध आहे. अनेकदा तुम्ही बिरबल आणि अकबराचे विनोद ऐकले असतील. बिरबलाकडे खूप बुद्धीचातूर्य होते, असे म्हटले जाते. बिरबल हा बादशाहा अकबाराचा अत्यंत विश्वासू माणूस होता. परंतु याच बिरबलाचा मृत्यू कसा झाला, याबाबत अनेकांना कल्पना नाही. इतिहासाच्या पानावर असा एक दुर्दैवी दिवस आहे, ज्या दिवशी बिरबलाचा मृत्यू झाला. बिरबलाच्या मृत्यूनंतर अकबर बादशाहा अत्यंत व्यतिथ झाला होता. बिरबलासोबत नेमकं काय झालं होतं? ते जाणून घेऊ या…
कोण होता बिरबल? त्याचे दरबारात काय महत्त्व होते?
बिरबलचे खरे नाव महेश दास असे होते. मुघल सम्राट अकबराच्या नवरत्नांपैकी एक होते. बुद्धीमत्ता, कूटनीती, हजरजबाबीपणा यामुळे बिरबल प्रसिद्ध होता. लोककथा आणि टीव्हीवरील वेगवेगळ्या कार्यक्रमात बिरबल हा विनोदबुद्धीचा होता, एवढेच दाखवले जाते. परंतु बिरबल एक अत्यंत हुशार राजकारणी होते. तसेच अकबराच्या दराबारात त्यांच्यावर मोठी प्रशासकीय जबाबदारी होती. बिरबल हे अकबराच्या खूपच जवळ होते.
बिरबलचा मृत्यू नेमका कसा झाला?
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात अफगाणिस्तानातील काही भाग हा मुघलांच्या अधिपत्याखाली होता. त्या वेळी स्वात आणि बाजौर या भागात युसफजई कबिल्याचे विद्रोही सक्रीय झाले होते. हे विद्रोही तेथील स्थानिक लोकांना त्रास देत होते. याच विद्रोहींचा बंदोबस्त करण्यासाठी अकबराने सेनापती जैन खान कोका यांना पाठवलं. परंतु पर्वतीय प्रदेशात विद्रोहींचा मुकाबला करणे कठीण झाले होते. म्हणूनच जैन कान कोका याने अतिरिक्त कुमक मागवली होती. त्यानंतर राजा अकबराने बिरबलला सैन्य घेऊन उत्तर पश्चिमेचा भाग सांभाळण्यासाठी पाठवले. बिरबलासोबत 8000 सैनिक होते.
बिरबलाकडे चातुर्य होते. परंतु युद्धकलेत मात्र तो तेवढा निपूण नव्हता. बिरबल आणि त्याची सेना जेवाह मलंदराई या भागात पोहोचली त्यावेळी युसूफजईच्या सैनिकांनी डोंगरावरून हल्ला करायला सुरुवात केली. यातच बिरबलासोबतचे 8000 सैनिक तसेच बिरबलही मारला गेला असे सांगितले जाते. दरम्यान, बिरबलाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर अकबर मात्र खूपच दु:खी झाला होता. पुढच्या काही दिवस ते कोणाशीही बोलत नसत असे म्हटले जाते.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




