आमच्या सरकारने 2021 मध्ये निपुण भारत अभियानसुरू केले, तेव्हा आम्ही एक उद्दिष्ट निश्चित केले. ते सांगायला सोपे होते; पण साध्य करायला कठीण होते.भारतातील प्रत्येक मूल तिसरी पूर्ण होईपर्यंत आकलना सहवाचू शकेल आणि गणितातील मूलभूत उदाहरणे सोडवूशकेल, हेच त्या अभियानाचे ध्येय होते. पाच वर्षांनंतरउपलब्ध पुरावे सांगतात की, भारताने प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात शांतपणे पण परिवर्तन घडवूनआणणारी वाटचाल सुरू केली आहे. आज भारताने जगातील सर्वात मोठ्या शालेय शिक्षणव्यवस्थांपैकी एक व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेत25 कोटी विद्यार्थी, 98 लाख शिक्षक आणि 15 लाखशाळांचा समावेश आहे. या माध्यमातून जवळपास प्रत्येकमुलाला शाळेत पोहोचवण्यात यश आले. मात्र ही केवळसुरुवात होती. अनेक वर्षे मोठ्या संख्येने मुले मूलभूतसाक्षरता न मिळवता पुढील वर्गात जात राहिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने या समस्येची ‘अध्ययनसंकट'' म्हणून नोंद घेतली. त्यावर उपाय म्हणून निपुणभारत अभिया सुरू करण्यात आले. या अभियानासाठीआवश्यक संसाधनांचीही तरतूद करण्यात आली.अभियानाच्या प्रारंभी सुमारे 2,000 कोटी रुपयांचे वार्षिकबजेट होते. ते आता वाढून सुमारे 4,800 कोटी रुपयांपर्यंतपोहोचले आहे. या अभियानाचे सुरुवातीचे परिणामउत्साहवर्धक आहेत. देशभरात प्राथमिक शिक्षणाच्याक्षेत्रात शांतपणे मोठा बदल घडत असून त्याची नोंदराष्ट्रीय मूल्यमापन आणि स्वतंत्र अहवालांमध्येही झालीआहे. एनसीईआरटीच्या परख मूल्यमापनानुसारतिसरीच्या विद्यार्थ्यांना भाषेत सरासरी 64 टक्के, तरगणितात 60 टक्के गुण मिळाले. या निष्कर्षांना दुजोरादेताना असर-2024 अहवालात गेल्या दोन दशकांतीलप्राथमिक शिक्षणातील सर्वाधिक वेगवान सुधारणाभारतात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. साधीबेरीज-वजाबाकी करू शकणाऱ्या तिसरीतील विद्यार्थ्यांचेप्रमाण सुमारे 34 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेचतिसरीतील सुमारे 23.4 टक्के विद्यार्थी दुसरीचा धडासहज वाचू शकतात. हे प्रमाण 7.1 टक्के गुणांनी वाढलेआहे. मात्र, सर्वात उत्साहवर्धक बाब या राष्ट्रीयसरासरीच्या मागे दडलेली आहे. ग्रामीण भागातील मुलेआता प्राथमिक वर्गांमध्ये शहरी विद्यार्थ्यांपेक्षा चांगलीकामगिरी करत आहेत. मुलींची कामगिरीही मुलांपेक्षासरस आहे. दुर्गम आणि संसाधनांच्या कमतरतेने ग्रस्तभागातील मुलांपर्यंतही हे अभियान पोहोचत आहे. त्यामुळेशिक्षणातील दीर्घकालीन विषमता कमी करण्यास मदतहोत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही प्रगतीयोगायोगाने घडलेली नाही. त्यासाठी नियोजनबद्ध आणिसंरचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यासुधारणांमुळे प्राथमिक शिक्षणाची संपूर्ण व्यवस्थाबदलली आहे. कमी खर्चातील शिक्षण-अध्ययन साहित्य(टीएलएम) वापरून शिक्षण अधिक रंजक आणिपरिणामकारक करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश हे याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे इयत्ता पहिलीते तिसरीसाठी सर्वसमावेशक टीएलएम व्यवस्था विकसितकरण्यात आली आहे. त्यात मुद्रित साहित्याने समृद्धवर्गखोल्या, कार्यपुस्तिका आणि खेळावर आधारितवंडरबॉक्स यांचा समावेश आहे. लहान वयातच वाचन,तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता आत्मसातकरणारे मूल पुढे जाऊन सक्षम मनुष्यबळाचा भाग बनतेआणि देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करते.त्यामुळे विकसित भारताच्या संकल्पनेत प्राथमिकशिक्षणाला केंद्रस्थानी स्थान देण्यात आले आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
- मुंबई: राज्याची मंत्रिमंडळ बैठक सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत रवाना; बैठकीला पाठ देण्यामागचे हे आहे खास कारण
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
महाराष्ट्र
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- मुंबई: राज्याची मंत्रिमंडळ बैठक सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत रवाना; बैठकीला पाठ देण्यामागचे हे आहे खास कारण
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला


























Subscribe to my channel


