आमच्या सरकारने 2021 मध्ये निपुण भारत अभियानसुरू केले, तेव्हा आम्ही एक उद्दिष्ट निश्चित केले. ते सांगायला सोपे होते; पण साध्य करायला कठीण होते.भारतातील प्रत्येक मूल तिसरी पूर्ण होईपर्यंत आकलना सहवाचू शकेल आणि गणितातील मूलभूत उदाहरणे सोडवूशकेल, हेच त्या अभियानाचे ध्येय होते. पाच वर्षांनंतरउपलब्ध पुरावे सांगतात की, भारताने प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात शांतपणे पण परिवर्तन घडवूनआणणारी वाटचाल सुरू केली आहे. आज भारताने जगातील सर्वात मोठ्या शालेय शिक्षणव्यवस्थांपैकी एक व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेत25 कोटी विद्यार्थी, 98 लाख शिक्षक आणि 15 लाखशाळांचा समावेश आहे. या माध्यमातून जवळपास प्रत्येकमुलाला शाळेत पोहोचवण्यात यश आले. मात्र ही केवळसुरुवात होती. अनेक वर्षे मोठ्या संख्येने मुले मूलभूतसाक्षरता न मिळवता पुढील वर्गात जात राहिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने या समस्येची ‘अध्ययनसंकट'' म्हणून नोंद घेतली. त्यावर उपाय म्हणून निपुणभारत अभिया सुरू करण्यात आले. या अभियानासाठीआवश्यक संसाधनांचीही तरतूद करण्यात आली.अभियानाच्या प्रारंभी सुमारे 2,000 कोटी रुपयांचे वार्षिकबजेट होते. ते आता वाढून सुमारे 4,800 कोटी रुपयांपर्यंतपोहोचले आहे. या अभियानाचे सुरुवातीचे परिणामउत्साहवर्धक आहेत. देशभरात प्राथमिक शिक्षणाच्याक्षेत्रात शांतपणे मोठा बदल घडत असून त्याची नोंदराष्ट्रीय मूल्यमापन आणि स्वतंत्र अहवालांमध्येही झालीआहे. एनसीईआरटीच्या परख मूल्यमापनानुसारतिसरीच्या विद्यार्थ्यांना भाषेत सरासरी 64 टक्के, तरगणितात 60 टक्के गुण मिळाले. या निष्कर्षांना दुजोरादेताना असर-2024 अहवालात गेल्या दोन दशकांतीलप्राथमिक शिक्षणातील सर्वाधिक वेगवान सुधारणाभारतात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. साधीबेरीज-वजाबाकी करू शकणाऱ्या तिसरीतील विद्यार्थ्यांचेप्रमाण सुमारे 34 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेचतिसरीतील सुमारे 23.4 टक्के विद्यार्थी दुसरीचा धडासहज वाचू शकतात. हे प्रमाण 7.1 टक्के गुणांनी वाढलेआहे. मात्र, सर्वात उत्साहवर्धक बाब या राष्ट्रीयसरासरीच्या मागे दडलेली आहे. ग्रामीण भागातील मुलेआता प्राथमिक वर्गांमध्ये शहरी विद्यार्थ्यांपेक्षा चांगलीकामगिरी करत आहेत. मुलींची कामगिरीही मुलांपेक्षासरस आहे. दुर्गम आणि संसाधनांच्या कमतरतेने ग्रस्तभागातील मुलांपर्यंतही हे अभियान पोहोचत आहे. त्यामुळेशिक्षणातील दीर्घकालीन विषमता कमी करण्यास मदतहोत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही प्रगतीयोगायोगाने घडलेली नाही. त्यासाठी नियोजनबद्ध आणिसंरचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यासुधारणांमुळे प्राथमिक शिक्षणाची संपूर्ण व्यवस्थाबदलली आहे. कमी खर्चातील शिक्षण-अध्ययन साहित्य(टीएलएम) वापरून शिक्षण अधिक रंजक आणिपरिणामकारक करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश हे याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे इयत्ता पहिलीते तिसरीसाठी सर्वसमावेशक टीएलएम व्यवस्था विकसितकरण्यात आली आहे. त्यात मुद्रित साहित्याने समृद्धवर्गखोल्या, कार्यपुस्तिका आणि खेळावर आधारितवंडरबॉक्स यांचा समावेश आहे. लहान वयातच वाचन,तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता आत्मसातकरणारे मूल पुढे जाऊन सक्षम मनुष्यबळाचा भाग बनतेआणि देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करते.त्यामुळे विकसित भारताच्या संकल्पनेत प्राथमिकशिक्षणाला केंद्रस्थानी स्थान देण्यात आले आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक प्रचंड त्रस्त, महापालिकेचा १५ दिवसांत ११०० खड्डे दुरुस्त केल्याचा दावा
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल २८ वेळा पेपरफुटी; विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे: चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात"
- मुंबई: चार वर्षांपासून हरवलेला चिमुकला अखेर कुटुंबीयांकडे सुखरूप परतला; एमआयडीसी पोलिसांच्या उल्लेखनीय शोधमोहिमेमुळे लागला प्रकरणाचा छडा
महाराष्ट्र
- पुणे: रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक प्रचंड त्रस्त, महापालिकेचा १५ दिवसांत ११०० खड्डे दुरुस्त केल्याचा दावा
- कृष्णा नदीच्या पाण्यावरून नवा वाद पेटला! महाराष्ट्राच्या 'राधाकृष्ण सिंचन प्रकल्पा'ला कर्नाटकातील कन्नड संघटनांचा तीव्र विरोध; मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र"
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल २८ वेळा पेपरफुटी; विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे: चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- छत्रपती संभाजीनगर: 'तुम्ही वेलकम हॉटेलला या'; विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीला बोलावून हॉटेलच्या रुममध्ये संपवले, खळबळजनक घटना!
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

🚩 श्री महाकालेश्वर मंदिरात पार पडली दिव्य भस्म आरती #PuneNews #Mahakal #Ujjain #BhasmaAarti #HarHar
"शिक्षणासाठी आलो, गुन्हेगार नाही!" #JantarMantar #StudentProtest #Delhi #Education #BreakingNews
🚨 दिल्लीत आंदोलनादरम्यान हिंसाचार; पोलिसांच्या PCR व्हॅनची तोडफोड #Delhi #Protest #JanpathMetro
देश विदेश
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"

























Subscribe to my channel

