एक मत गेमचेंजर ठरलं; ठाकरेंच्या शिलेदाराचं नशीब उजळलं, भाजपचं गणित बिघडलं

image

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

लोकशाहीत १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदान करावे, असे वारंवार आवाहन केले जाते. लोकशाहीत मतदानानंतरच सत्ता कोणाची येणार, हे ठरत असते. भारतीय संविधानात श्रीमंत उद्योजक आणि रस्त्यावरील गरीबाच्या मताला समान महत्व देण्यात आलं. लोकशाहीत एका मतामुळे निकाल फिरू शकतो, हे अनेकदा घडलेले आहे. धाराशिवमध्येही याची प्रचिती आली आहे. धाराशिवमध्ये एका मताने ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *