साप हा निसर्ग साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे, सापांमुळे उंदरांची संख्या नियंत्रणात राहून धान्याची नासाडी मोठ्या प्रमाणात कमी होते, सापाला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. जर निसर्गात सापांची संख्या कमी झाली तर दुसरीकडे उंदरांची संख्या वाढते, त्यामुळे निसर्गात असमतोल तयार होतो. त्यामुळे साप न मारण्याचा सल्ला दिला जातो. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रकारच्या प्रजाती आढळून येतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच विषारी आहेत, त्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार, आणि ज्याला आपण नाग म्हणतो तो कोबरा या चार प्रमुख जातींचा समावेश होतो. सापांच्या अनेक प्रजाती या विषारी नसल्यामुळे त्या मानवास फार घातक नसतात. मात्र साप कोणताही असो त्याला पूर्ण माहितीशिवाय थेट पकडू नये, किंवा त्याला मारू नये, त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, सर्पमित्र या सापांना निसर्गात मुक्त करतात.
भारतामध्ये आढळणारे अनेक साप हे विषारी नाहीत ही गोष्ट जरी खरी असली तर देखील साप घरात दिसताच भीती वाटते. एवढंच नाही तर अनेकदा विषारी साप देखील घरात शिरू शकतो. घोणस प्रजातीचा जो साप आहे, हा साप अत्यंत विषारी आहे, आणि याची प्रजनन क्षमता चांगली असल्यामुळे सध्या या जातीच्या सापांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा साप अनेकदा घरांमध्ये आढळून येते, हा साप प्रचंड विषारी असल्यामुळे या सापाच्या दंशामुळे व्यक्ती दगावण्याची देखील शक्यता असते, हा साप प्रचंड आक्रमक असतो. त्याच प्रमाणे अनेकदा घोणस सोबतच नाग आणि मण्यार जातीचे विषारी साप देखील घराच्या आसपास किंवा घरात आढळून येतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये योग्य काळजी घेणं हाच एकमेव त्यावर उपाय आहे.
मात्र अशी देखील काही झाडं असतात ज्याचा वास हा सापांना सहन होत नाही, ज्या घरात किंवा घराच्या परिसरात ही झाडं असतात त्या घरात साप कधीही प्रवेश करत नाही, अशाच एका झाडाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्या वासामुळे साप घरातच काय त्या परिसरात सुद्धा प्रवेश करत नाही. झारखंडमध्ये दुर्गम भागात राहणारे आदिवासी हे झाड कायम आपल्या घराच्या समोर किंवा आजूबाजूला लावतात. घोडबंच असं या झाडाचं नाव आहे. हा जंगलाचा भाग आहे, इथे साप दिसणं ही सर्वसामान्य बाब आहे. मात्र जर तुमच्या घरासमोर घोडबंच लावलेलं असेल तर साप घरात प्रवेश करत नाही, असा दावा येथील लोकांनी एका वेबसाईटशी बोलताना केला आहे, त्यामुळे सापांना घरापासून दूर ठेवण्यास या झाडाची तुम्हाला मदत होऊ शकते.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


