अमेरिकेत आगामी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यवधीनिवडणुकीत डेटा सेंटरचा मुद्दा चांगलाच तापण्याचीचिन्हे आहेत. या डेटा सेंटरमुळे पाणी, ऊर्जा ,पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. वाढत्या विरोधामुळेअवघ्या 3 महिन्यांत सुमारे 75 डेटा सेंटरमधील 130अब्ज डॉलरचे प्रकल्प रोखले गेले आहेत. एआयक्रांतीतून मोठा नफा मिळवण्यासाठी भव्य डेटा सेंटरचीगरज आहे. म्हणूनच आता हे डेटा सेंटर भारतातउभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजेच अमेरिकेत बंदीघातली जाते. अशा प्रकल्पांबद्दल भारतात मात्र उत्साहाचेवातावरण आहे. शहरांमध्ये प्रचंड कचरा निर्माण होतो. पण आपल्याघराशेजारी कचरा डेपो असावा, असे कोणालाही वाटतनाही. अमेरिकेतील डेटा सेंटरसुद्धा एखाद्या ‘लाक्षागृहा''सारखेच आहेत. त्यांना रोखण्याऐवजी भारतात स्वस्तजमीन, करांमध्ये सूट आणि पर्यावरण कायद्यांमधूनसवलती देणे धोकादायक ठरू शकते. डिजिटल क्रांतीच्यानावाखाली सुरू असलेल्या या डेटा सेंटरशी संबंधित 5महत्त्वाचे पैलू समजून घेणे गरजेचे आहे. 1. पब्लिक रेकॉर्ड्स ॲक्टनुसार सरकारी डेटा, रिझर्व्हबँकेच्या 6 एप्रिल 2018 च्या नियमांनुसार डिजिटल पेमेंटडेटा व 2023 च्या डेटा सुरक्षा कायद्यानुसार डेटाची सुरक्षाव स्थानिकीकरण आवश्यक आहे. देशाच्या सीमेतच सर्वडेटा साठवून ठेवण्याला ‘स्थान कीकरण'' म्हणतात.यामुळे आपल्या डेटावर आपले नियंत्रण राहते. तसेचमाहिती लीक होणे, ओळखीची चोरी आणि सुरक्षेच्याप्रश्नांपासून देशाचा बचाव होतो. लोकसभेत 11 फेब्रुवारीआणि 18 मार्च 2026 रोजी सरकारने दिलेल्या उत्तरांवरूनया डेटा सेंटरमध्ये भारताच्या डेटाचे स्थानिकीकरण होईलअसे वाटते. पण ही चुकीची धारणा आहे.
2. देशातील सामान्य जनता आणि शेतकरी विजेच्यातुटवड्याशी सामना करत आहेत. पण दुसरीकडे डेटासेंटरला सवलतीच्या दरात 24 तास वीज देण्यासाठीनियम बनवले जाते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यामते, 500 मेगावॉट गैरजीवाश्म इंधनाची गरज पूर्णकरण्यासाठी 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीची गरज आहे.
3. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका स्थानिकमंदिराची 160 एकर जमीन वादाच्या भोवऱ्यात गुगलच्याडेटा सेंटरला देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अगदीशेजारी पाण्याचा साठा आणि ‘कंबलकोंडा'' वन्यजीवअभयारण्य आहे. नियमांना पायदळी तुडवून 1किलोमीटरच्या क्षेत्रात डेटा सेंटर उभारण्यास राज्यसरकारने परवानगी दिली. 2006 च्या कायद्यानुसार मोठेउद्योग व बांधकामांना पर्यावरणाची परवानगी घेणेबंधनकारक आहे. मात्र गुगलच्या आडोशाने एसपीव्हीकंपन्यांनी 1.5 लाख मीटरपेक्षा कमी बांधकामाच्यानावाखाली डेटा सेंटरसाठी पर्यावरणीय मंजुरी घेतली.
4. ट्रम्प आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या दबावामुळे केंद्रसरकारने डेटा सेंटरला 20 वर्षांसाठी करमाफी दिली आहे.त्याच धर्तीवर आंध्र प्रदेश सरकारनेही राज्य जीएसटीआणि स्टॅम्प ड्युटीसारख्या सर्व करांमधून सूट जाहीरकेली आहे. परदेशातून येणाऱ्या समुद्राखालील केबल्सद्वारेहे डेटा सेंटर जोडले जातील. दळणवळण आणि संरक्षणक्षेत्राशी संबंधित बाबतीत केंद्र सरकारची परवानगीगरजेची असते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.भारतात डेटा सेंटर उभारणाऱ्या गुगल, मेटा आणिॲमेझॉनसारख्या परदेशी कंपन्यांची कायदेशीर जबाबदारीनिश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे.
5. आंध्र प्रदेश सरकार 1 हजार मेगावॉटच्या 3 डेटासेंटरसाठी जमीन आणि ‘सिंगल विंडो क्लिअरन्स''सोबत 22 हजार कोटींपेक्षा जास्त मूल्याची सूट देत आहे.पण डेटा सेंटरच्या प्रकल्प अहवालात गुंतवणूक आणिरोजगार निर्मितीचा कोणताही स्पष्ट आराखडा दिसतनाही. महाभारतात द्रोणाचार्यांना संभ्रमित करण्यासाठीयुधिष्ठिराकडून ‘नरो वा कुंजरो वा'' असा अर्धसत्याचासंदेश पाठवला गेला होता. त्याच धर्तीवर इमारतींच्याबांधकामाच्या नावाखाली डेटा सेंटर चालवणेपर्यावरणासह कायद्याच्या राज्यासाठी घातक ठरू शकते.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
महाराष्ट्र
- नाशिक: आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्यावर भर द्या; राहुल गांधींच्या दीर्घकालीन बैठकीनंतर आंदोलक विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना!
- अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ३८ लाखांचा आर्थिक घोटाळा; संशोधन संचालकांसह ७ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल!
- सातारा: कॉलेज हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीचे टोकाचे पाऊल, शिक्षुता वर्तुळात व महाविद्यालयात शोककळा!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात




























Subscribe to my channel




