इराणमधील अशांततेमुळे पुन्हा एकदा इस्लामिकरिपब्लिकच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेआहे. मागील घटनांप्रमाणेच निदर्शनांचे चित्र समोर येतआहेत. सोशल मीडिया वातावरण आणखी तापवतआहे. इराणबाहेर सत्ता परिवर्तन होईल अशी अटकळपसरत आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून इराणनेराजकीय सुधारणा चळवळी, आर्थिक चिंता,सामाजिक निर्बंध किंवा इतर तात्कालीक कारणांमुळे अनेक काळ अंतर्गत अशांततेचा अनुभव घेतला आहे. सर्व प्रकारची आंदोलने होऊनही तीच व्यवस्था कायम आहे. याचे कारण असे की इस्लामिक क्रांतीने केवळ शाहला काढून टाकले नाही आणि नवीन सरकारस्थापन केले नाही तर एक विशिष्ट व्यवस्था निर्माणकेली. त्यात विचारसरणी, धर्मगुरूंचे अधिकार आणि सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी जोडलेली आहेत. या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी इस्लामिक रिव्होल्यूशनरीगार्ड कॉर्प्स आहे. ते केवळ सीमांचे रक्षण करणारेपारंपारिक सैन्य नाही तर क्रांतीचे रक्षक आहे. एकसंस्था म्हणून त्याचे अस्तित्व इस्लामिक रिपब्लिकपासूनवेगळे करता येत नाही. अरब स्प्रिंग दरम्यान इजिप्तआणि तुर्कीमधील सैन्याने सत्ताधारी वर्गाचे नव्हे तरराज्याचे रक्षण केले. परंतु इराणमध्ये सुरक्षा यंत्रणा स्वतःराजकीय व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून अशांततेच्याकाळात ते तटस्थ किंवा अलिप्त राहू शकत नाही. परंतुयाचा अर्थ असा नाही की इराणी सरकार दबावाशिवायआहे. पिढ्यानपिढ्या होणाऱ्या बदलांमुळे गंभीर आव्हानेनिर्माण झाली आहेत. आज निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्यातरुण आणि शहरी मध्यमवर्गाला १९७९ च्या क्रांतीशीभावनिक जोड नाही. त्यांची विचारसरणी क्रांतीच्याआठवणींपेक्षा डिजिटल कनेक्टिव्हिटी, जागतिकअनुभव आणि वाढत्या अपेक्षांमुळे अधिक प्रेरित आहे.इराणला दीर्घकाळ लागू असलेल्या निर्बंधांचा मोठाफटका बसला आहे. आर्थिक एकाकीपणामुळे विकासखुंटला आहे. आधुनिकीकरण मर्यादित झाले. संधी कमीझाल्या आहेत. याचा फटका सामान्य लोकांना सहनकरावा लागला आहे. त्यामुळे निदर्शने वाढली आहेत.विशेषतः देशाचे उज्ज्वल भविष्य न पाहणाऱ्यातरुणांमध्ये. अमेरिका आणि इस्रायलशी शत्रुत्व देखीलसामाजिक ओझे म्हणून पाहिले जात आहे. इराणमध्ये२००९, २०१७-१८, २०१९ आणि २०२२ मधीलअशांततेसह अनेक मोठ्या निदर्शने झाली . प्रत्येक वेळीबाहेरील लोकांनी राजवटीच्या पतनाबद्दल अंदाजलावला. प्रत्येक वेळी तीच व्यवस्था कायम राहिली.निदर्शनांचे नेतृत्व करण्यास सक्षम एकसंध राष्ट्रीय नेतृत्वनाही. विरोधी नेते अनेकदा सरकारबाहेर राहिले आहेत.इराणी समाजात विश्वासार्हतेचा अभाव आहे. परिणामीनिदर्शने अचानक सुरू होऊ शकतात. परंतु त्यांना जोरमिळत नाही. इराणच्या सुरक्षेत कोणतेही तडे नाहीत.आयआरजीसी, पोलिस आणि गुप्तचर संस्था एकजूट,निष्ठावान, प्रभावी आहेत. अलिकडच्या आठवड्यातपाश्चात्य आवाज अधिक वाढले. व्हेनेझुएलासारख्याअमेरिकेच्या कृतींमुळे ते बळकट झाले आहेत. परंतुइराण व्हेनेझुएला नाही. हा खूप मोठा अधिक सुरक्षित ,गुंतागुंतीचा देश आहे. तेथील बाह्य लष्करी कारवाईमुळेपश्चिम आशियामध्ये तणाव वाढू शकतो. अनेकदा असेगृहीत धरले जाते की बाह्य शक्ती राजवट बदल घडवूनआणू शकतात. परंतु हेतू आणि क्षमतांमध्ये मोठी दरीआहे. भूतकाळात परदेशातून प्रायोजित अशांततेमुळेइराणमध्ये "परदेशी कट’ असल्याच्या गृहितकालाबळकटी मिळाली. राष्ट्रवादाला खतपाणी मिळाले.शिवाय चीन- रशियालाही अस्थिर इराण नको.हे हेमहत्त्वाचे ठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) इराणमध्ये निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्यातरुणांना १९७९ च्या क्रांतीशी भावनिकनाळ नाही. तरीही ही एक व्यवस्था आहे.त्यात विचारसरणी, धर्मगुरूंची शक्तीआणि सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी जोडलेलेआहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




