इराणमधील अशांततेमुळे पुन्हा एकदा इस्लामिकरिपब्लिकच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेआहे. मागील घटनांप्रमाणेच निदर्शनांचे चित्र समोर येतआहेत. सोशल मीडिया वातावरण आणखी तापवतआहे. इराणबाहेर सत्ता परिवर्तन होईल अशी अटकळपसरत आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून इराणनेराजकीय सुधारणा चळवळी, आर्थिक चिंता,सामाजिक निर्बंध किंवा इतर तात्कालीक कारणांमुळे अनेक काळ अंतर्गत अशांततेचा अनुभव घेतला आहे. सर्व प्रकारची आंदोलने होऊनही तीच व्यवस्था कायम आहे. याचे कारण असे की इस्लामिक क्रांतीने केवळ शाहला काढून टाकले नाही आणि नवीन सरकारस्थापन केले नाही तर एक विशिष्ट व्यवस्था निर्माणकेली. त्यात विचारसरणी, धर्मगुरूंचे अधिकार आणि सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी जोडलेली आहेत. या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी इस्लामिक रिव्होल्यूशनरीगार्ड कॉर्प्स आहे. ते केवळ सीमांचे रक्षण करणारेपारंपारिक सैन्य नाही तर क्रांतीचे रक्षक आहे. एकसंस्था म्हणून त्याचे अस्तित्व इस्लामिक रिपब्लिकपासूनवेगळे करता येत नाही. अरब स्प्रिंग दरम्यान इजिप्तआणि तुर्कीमधील सैन्याने सत्ताधारी वर्गाचे नव्हे तरराज्याचे रक्षण केले. परंतु इराणमध्ये सुरक्षा यंत्रणा स्वतःराजकीय व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून अशांततेच्याकाळात ते तटस्थ किंवा अलिप्त राहू शकत नाही. परंतुयाचा अर्थ असा नाही की इराणी सरकार दबावाशिवायआहे. पिढ्यानपिढ्या होणाऱ्या बदलांमुळे गंभीर आव्हानेनिर्माण झाली आहेत. आज निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्यातरुण आणि शहरी मध्यमवर्गाला १९७९ च्या क्रांतीशीभावनिक जोड नाही. त्यांची विचारसरणी क्रांतीच्याआठवणींपेक्षा डिजिटल कनेक्टिव्हिटी, जागतिकअनुभव आणि वाढत्या अपेक्षांमुळे अधिक प्रेरित आहे.इराणला दीर्घकाळ लागू असलेल्या निर्बंधांचा मोठाफटका बसला आहे. आर्थिक एकाकीपणामुळे विकासखुंटला आहे. आधुनिकीकरण मर्यादित झाले. संधी कमीझाल्या आहेत. याचा फटका सामान्य लोकांना सहनकरावा लागला आहे. त्यामुळे निदर्शने वाढली आहेत.विशेषतः देशाचे उज्ज्वल भविष्य न पाहणाऱ्यातरुणांमध्ये. अमेरिका आणि इस्रायलशी शत्रुत्व देखीलसामाजिक ओझे म्हणून पाहिले जात आहे. इराणमध्ये२००९, २०१७-१८, २०१९ आणि २०२२ मधीलअशांततेसह अनेक मोठ्या निदर्शने झाली . प्रत्येक वेळीबाहेरील लोकांनी राजवटीच्या पतनाबद्दल अंदाजलावला. प्रत्येक वेळी तीच व्यवस्था कायम राहिली.निदर्शनांचे नेतृत्व करण्यास सक्षम एकसंध राष्ट्रीय नेतृत्वनाही. विरोधी नेते अनेकदा सरकारबाहेर राहिले आहेत.इराणी समाजात विश्वासार्हतेचा अभाव आहे. परिणामीनिदर्शने अचानक सुरू होऊ शकतात. परंतु त्यांना जोरमिळत नाही. इराणच्या सुरक्षेत कोणतेही तडे नाहीत.आयआरजीसी, पोलिस आणि गुप्तचर संस्था एकजूट,निष्ठावान, प्रभावी आहेत. अलिकडच्या आठवड्यातपाश्चात्य आवाज अधिक वाढले. व्हेनेझुएलासारख्याअमेरिकेच्या कृतींमुळे ते बळकट झाले आहेत. परंतुइराण व्हेनेझुएला नाही. हा खूप मोठा अधिक सुरक्षित ,गुंतागुंतीचा देश आहे. तेथील बाह्य लष्करी कारवाईमुळेपश्चिम आशियामध्ये तणाव वाढू शकतो. अनेकदा असेगृहीत धरले जाते की बाह्य शक्ती राजवट बदल घडवूनआणू शकतात. परंतु हेतू आणि क्षमतांमध्ये मोठी दरीआहे. भूतकाळात परदेशातून प्रायोजित अशांततेमुळेइराणमध्ये "परदेशी कट’ असल्याच्या गृहितकालाबळकटी मिळाली. राष्ट्रवादाला खतपाणी मिळाले.शिवाय चीन- रशियालाही अस्थिर इराण नको.हे हेमहत्त्वाचे ठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) इराणमध्ये निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्यातरुणांना १९७९ च्या क्रांतीशी भावनिकनाळ नाही. तरीही ही एक व्यवस्था आहे.त्यात विचारसरणी, धर्मगुरूंची शक्तीआणि सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी जोडलेलेआहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



