भारत १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान AI-Impact Summit चे यजमान पद भुषवत आहे.या समिटमध्ये १०० हुन अधिक देश सामील होत आहेत. ज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्सची पॉलीसी, इनोव्हेशन, एथिक, सिक्युरिटी आणि ग्लोबल को-ऑपरेशन सारख्या महत्वाच्या विषयांवर मंथन होणार आहे. या महत्वाच्या ग्लोबल समीटसाठी आपला शेजारील देश पाकिस्तानला मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला पेव फुटले आहे. ही परिषद तीन मुलभूत सूत्रे पिपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस या तत्वांवर आधारित आहे.
AI-Impact Summit या शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या देशांची निवड धोरणात्मक आणि धोरणात्मक निकषांवर आधारित करण्यात आली आहे. जबाबदार, सुरक्षित आणि मानव-केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या सामायिक दृष्टिकोनाचे समर्थन करणाऱ्या देशांसोबत सहकार्य वाढवण्यावर भारताचे लक्ष आहे. या शिखर परिषदेत आरोग्य, शिक्षण, हवामान बदल आणि तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक विकास यासारख्या जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीगत निमंत्रणावरुन अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि सरकारचे प्रमुख या परिषदेत भाग घेत आहेत. युरोप, अमेरिका, आशिया पॅसिफीक, आफ्रीका आणि आखाती देशातून येणारे प्रमुख नेते या व्यासपीठावर एआयचे भविष्य,जागतिक मानके आणि सहकार्याच्या मार्गावर विचार विनिमय करतील. याशिवाय ४५ हून अधिक देशांचे मंत्री स्तरीय शिष्ठमंडळाची उपस्थिती निश्चित आहे. त्यामुळे ही परिषद खरोखरच एक जागतिक व्यासपीठाचे स्वरुप घेणार आहे. युनायटेड नेशनचे महासचिव आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनाचे ज्येष्ठ अधिकारी देखील या समीटमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
या एआय – इम्पॅक्ट समीटचा उद्देश्य केवळ तांत्रिकीचे प्रदर्शन नाही तर निती निर्मिती, गुंतवणूक, स्टार्टअप शोकेस आणि द्विपक्षीय बैठकांचे आयोजन देखील केले जाणार आहे. या समीटसाठी पाकिस्तानला आमंत्रण न देण्याची माहिती सार्वजनिक केलेली नाही.
शहर
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
- पुणे: परंपरा आणि नियमांचा समतोल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांसाठी नियमावली तयार करण्याचे महापौरांचे आदेश!
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
- नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहेब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला; खासगी रुग्णालयात दाखल
- गडचिरोली: धावत्या एसटी बसचे चाक निखळून १०० फूट दूर शेतात पडले; चालकाच्या प्रसंगावधानाने २८ प्रवाशांचा जीव वाचला!
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."




























Subscribe to my channel




