सलग आठ वर्षांपासून अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण कौतुकास पात्र आहेत.आपली वित्तीय तूट नियंत्रणात आहे आणि महागाई मोठ्या प्रमाणात नियंत्रित आहे. समृद्ध परकीय गंगाजळी आणि 6% पेक्षा जास्त आर्थिक विकास दरासह आपण जगातील सर्वात वेगाने वृद्धी होत असलेल्या अर्थव्यवस्थांत समाविष्ट आहोत. परंतु अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला एक प्रश्न आहे : या वातावरणात त्याभारताचा आर्थिक स्तर आणखी उंचावण्यासाठी जोखीम घेण्यास तयार आहेत का? अलीकडेच एका कॉर्पोरेट व्यक्तीने मला सांगितले कीसरकार उद्योजकांना जोखीम घेण्याची क्षमता वाढवण्यास सांगते. भारतीय जन्मतः उद्योजक असतात. जोखीम पत्करून भरभराटीला येतात. परंतु अपयशाला फसवणूक मानले जाते, अशा वातावरणात जोखीम पत्करावी का? सरकारी म्हणण्यानुसार चालले नाहीतर तो व्यक्ती तपास संस्थांची शिकार बनतो, अशी धारणा बनलेली आहे. निर्मलाजी, गुंतवणूकदारांच्या मनात अशा शंका निर्माण करणारी व्यवस्था बदलण्याचा धोका तुम्ही घेऊ शकता का जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल? सरकारकडे दोन टर्मसाठी पूर्ण बहुमत राहिले. आजही स्थिर बहुमत आहे. जागतिक बँकेच्या यादीत आपण अजूनही 63 व्या क्रमांकावर असल्याने आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी आणि उद्योगांत सुलभतेने सुधारणा करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. काही सुधारणा निश्चितच केल्या गेल्या आहेत. परंतु अधिक अजूनही थंडीत आहेत. उदाहरणार्थ- जमीन आणि कामगार कायदे. अनेक असंबद्ध नियम भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात. सरकारला या सुधारणांना गती देणे परवडेल का? हो, भारतासारख्या देशात सामाजिक सुरक्षा काही प्रमाणात मानवतावादी आणि आर्थिकदृष्ट्या तर्कसंगत आहे. परंतु खरे आव्हान म्हणजे या मदतींचे अशा साधनांमध्ये रूपांतर करणे जे लोकांना सुरक्षित रोजगार किंवा उद्योजकतेकडे नेऊ शकतात. निर्मलाजी, सरकार अशा सुधारणांचा धोका पत्करण्यास तयार आहे का? पुन्हा एकदा कृपया आम्हाला सांगा, आज एआय आणि ऑटोमेशन केवळ नवीन संधी निर्माण करत नाहीत तर कामगारांना देखील विस्थापित करत आहेत. तेव्हा बेरोजगारी हाताळण्यासाठी तुमचा काय प्रस्ताव आहे? यंत्रे आता उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि सेवा क्षेत्रात दैनंदिन कामे करत आहेत. येथे खरा मुद्दा कौशल्य आणि संधींमधील असंतुलन आहे. केवळ भात पिकवण्याचा दशकांचा अनुभव असलेला शेतकरी पुन्हा कौशल्य निर्माण केल्याशिवाय एआय इकोसिस्टममध्ये अचानक रोजगारक्षम होऊ शकत नाही. शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची पुनर्रचना केली तरच भारताची तरुण लोकसंख्या लोकसंख्या शास्त्रीय लाभांश देऊ शकेल. भारताच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचे योगदान दीर्घकाळापासून सुमारे 15-17% वर स्थिर आहे. हेलॉजिस्टिक्समधील अडथळे, अनुपालन खर्च आणि विसंगत धोरणे यासारख्या संरचनात्मक समस्यांमुळे आहे. निर्मलाजी, एआयच्या युगातही सरकार बेरोजगारी कमी करण्यासाठी कामगार-केंद्रित उद्योगांना आणि कौशल्य विकासाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊ शकेल का? भारतीय मध्यमवर्ग केवळ त्यांच्या उत्पन्नाबद्दलच नाही तर आरोग्य जोखीम, शिक्षण खर्च, निवृत्तीची असुरक्षितता, नोकरीची अनिश्चितता, गृहनिर्माण महागाई, बालसंगोपन आणि शैक्षणिक कर्ज सुधारणांबद्दल देखील चिंतित आहे. सरकार अल्प करसवलतीच्या वरवरच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मध्यमवर्गासाठी अधिक ठोस पावले उचलू शकेल का? कृषी क्षेत्र देशाच्या अर्ध्या कामगारांना रोजगार देते तरीही त्याचा जीडीपीमध्ये एक पंचमांशपेक्षा कमी वाटा आहे.या स्थिर कृषी उत्पादकतेवर मात करण्यासाठी नवोपक्रमाची एक नवीन लाट आवश्यक आहे. तुरळक घोषणांऐवजी दुसऱ्या हरित क्रांतीसाठी ठोस योजना आणणे बजेटला परवडेल का? भारतात अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. परंतु आपल्याकडे अत्यंत गरीबलोक देखील आहेत. निर्मला सीतारमण, यावेळी तुमच्या अर्थसंकल्पीय दृष्टिकोनात केवळ आकडेवारी संतुलित करण्याऐवजी 1991 च्या ऐतिहासिक आर्थिक उदारीकरणासारखे मोठे धोरणात्मक बदल लागू करण्याचा धोका तुम्ही पत्करण्यास तयार असाल का?(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. परंतु आपल्याकडे अत्यंत गरीब लोकहीआहेत. या वेळी आकडेवारी संतुलितकरण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण 1991 च्या आर्थिक उदारीकरणासारखे मोठे धोरणात्मक बदल आणण्याचाधोका पत्कराल का?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



