1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक

ईश्वराने माणसाच्या अंत:करणात जीवन चालवणारी अशी कोणतीव्यवस्था केलेली असेल बरे? संत-महात्मे तिला त्रिगुण व्यवस्था असेम्हणतात. आपले जीवन तीन गुणांद्वारे चालते. सत्त्वगुण म्हणजे आपणचांगली कर्मे करतो, रजोगुण आपल्या लाभ-हानीच्या विचारांना चालनादेतो, तर तमोगुण चुकीच्या मार्गाकडे नेतो. पैकी प्रभावी गुणामागे उर्वरितदोन गुण चालतात.
गोस्वामी तुलसीदासांनी लिहिले आहे “माया बस्यजीव अभिमानी, ईस बस्य माया गुन खानी.” म्हणजे अभिमानी जीवमायेच्या अधीन असतो आणि तीनही गुणांची खाण माया ही ईश्वराच्याअधीन असते. तुलसीदासांच्या मते, जीवनात अहंकार मायेच्याप्रभावाखाली असतो. मायेला तीन गुणांची खाण म्हणतात. जीवनातसत्त्वगुण वाढवायचा झाल्यास ईश्वराशी नाते जोडावे. सोप्या भाषेतसांगायचे तर सत्त्वगुण म्हणजे सकारात्मकता. परमेश्वराशी जोडण्याचेप्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. मात्र जीवनात संतुलन राखले,तर हे तीनही गुण नियंत्रणात राहून व्यक्तिमत्त्व सकारात्मकतेने परिपूर्णहोईल.
This post was originally published on this site.
शहर
- पुणे:वृत्तपत्राच्या दणक्याने पुणे महापालिकेची नरमाई; कचरा प्रकल्पाच्या निविदेत दर कपात केल्याने तब्बल १४९ कोटी रुपयांची बचत!
- मुंबई: लोकलमध्ये विसरलेली १२ लाखांच्या दागिन्यांची बॅग तब्बल ३ वर्षांनी परत मिळाली! वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या पथकामुळे सोन्याचे दागिने सुखरूप प्रवाशाला परत!
- नवी मुंबई: पनवेल हादरलं; वाल्मिकी नगरमधील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार
- कोल्हापूर :राजकीय कटुता विसरून राजकीय सलोखा; डॉ. डी. वाय. पाटलांच्या निधनानंतर सांत्वनासाठी भाजप आमदार अमल महाडिक थेट काँग्रेस आमदार सतेज पाटलांच्या भेटीला!
महाराष्ट्र
- कोल्हापुर: इचलकरंजीतील तरुणाचे मालमत्तेच्या वादातून अपहरण करून निपाणीत निर्घृण खून; तिघे संशयित जेरबंद
- मुंबई: लोकलमध्ये विसरलेली १२ लाखांच्या दागिन्यांची बॅग तब्बल ३ वर्षांनी परत मिळाली! वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या पथकामुळे सोन्याचे दागिने सुखरूप प्रवाशाला परत!
- नवी मुंबई: पनवेल हादरलं; वाल्मिकी नगरमधील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार
- धाराशिव: तुळजापुरात मोठी दुर्घटना; उघड्या खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, सरपंचसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज



























Subscribe to my channel




