2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मी अवधक्षेत्रात संशोधन करत होतो. हा लखनऊच्याआसपासचा परिसर आहे. माझी टीम आणि मी एकामध्यमवयीन, अल्प उत्पन्न असलेल्या दांपत्याला भेटलो.त्यांनी मोफत धान्य योजनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचे आभार मानले आणि ते भाजपलाच मतदानकरणार असल्याचे म्हणाले. सर्वांनाच माहीत आहे की,भारतातील 80 कोटी जनता ‘गरीब कल्याण अन्न योजने''च्या कक्षेत येते. ही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 60 टक्के आहे. या दांपत्याने असेही सांगितले की, रेशन दुकानदार त्यांना दरमहा पूर्ण धान्य देत नसे. 5 किलोऐवजी केवळ 4 किलोच धान्य मिळे. तरीही त्यांच्यासाठी हे आधीपेक्षा चांगले होते. कारण पूर्वी रेशन दुकानदार याहून अधिक धान्य चोरायचा. अर्थात त्यांची अशी इच्छा होती की आम्ही त्यांच्या मुलाशीही बोलावे.तो बाजारात एका दुकानावर बसला होता. या तरुणाने जवळच्या रायबरेली शहरातील एका कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. पालकांचे विचारचुकीचे आहेत, असे त्याचे म्हणणे होते. सरकारीनोकरीच्या परीक्षांचे पेपर दोन वेळा फुटले होते आणिपरीक्षा रद्द झाल्या होत्या. त्याने खूप मेहनत केली होतीतरीही या कारणामुळे त्याच्याकडे नोकरी नव्हती.स्वतःकडे नोकरी असती तर सरकारी रेशनची अजिबातगरज भासली नसती, यावर त्याने भर दिला. मग तो स्वतःआपल्या पालकांसाठी आवश्यक ते अन्नधान्य विकतघेऊ शकला असता. ही गोष्ट पेपरफुटीमुळे सुरूझालेल्या नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवरमोठा प्रकाश टाकते. भारतातील तरुण सरकारी रेशनवरजगण्यापेक्षा सन्मानाने नोकरी करणे अधिक पसंतकरतील. सत्तेत टिकून राहण्यासाठी सरकारनेअनुदानावर जास्त भर दिला. पण पुरेशा रोजगारांचीनिर्मिती केली नाही. या आंदोलनांमुळे आता ही राजकीयरणनीती निष्प्रभ ठरताना दिसत आहे. कल्याणकारीयोजना हे कधीही रोजगाराचा पर्याय होऊ शकत नाही.या दृष्टीने पाहता या आंदोलनांचा एक पैलू राजकीयअर्थव्यवस्थेशी जोडलेला होता. त्यावर पुरेशी चर्चाझालेली नाही. गेल्या उन्हाळ्यात माझ्या भारत दौऱ्यात मीपाच आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिल्ली, चेन्नई, श्रीसिटी, बेंगळुरू, मुंबई आणि पुणे येथे राहिलो.जंतर-मंतरवरून संसदेवर मोर्चा निघण्याच्या सुमारे दोनआठवडे आधी मी दिल्लीत पोहोचलो होतो. परंतु त्यामोर्च्यानंतर झालेला मोठा बदल स्पष्टपणे जाणवतो.सार्वजनिक ठिकाणी लोक आता अधिक मोकळेपणानेबोलत आहेत. मला वाटले होते की तरुणांच्या याआंदोलनांवर जोरदार टीका होईल. त्यांची टिंगलउडवली जाईल आणि त्यांना भारतीय संस्कृतीच्याविरोधी ठरवले जाईल. काही लोकांनी तसे केलेही. परंतुसर्वोच्च नेतृत्वाने पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. त्यांनीटीका करणे किंवा उपदेश देणे टाळून समंजसपणाचीभूमिका घेतली आहे. तरुणांच्या चिंता अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याची इच्छा त्यांनी दाखवली आहे. भाजपने ही रणनीती का स्वीकारली, हे समजणे सोपेआहे. मतदानाच्या आकडेवारीत याचे उत्तर दडलेलेआहे. ‘लोकनीती''च्या डेटाबेसनुसार, सर्व वयोगटांच्यातुलनेत 18 ते 25 वयोगटातील तरुणांनी 2019 व 2024मध्ये भाजपला सर्वाधिक मते दिली होती. गेल्या दोनलोकसभा निवडणुकांत भाजपची राष्ट्रीय सरासरीमतांची टक्केवारी सुमारे 37 टक्के होती. तर यात 18 ते25 वयोगटातील तरुणांची सरासरी सुमारे 40 टक्केहोती. 26 ते 35 या वयोगटातील लोक येतात. भारताचीसुमारे दोन-तृतीयांश लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमीवयाची आहे. त्यामुळे ही आकडेवारी भारतातीलमतदारांचा मोठा भाग दर्शवते. स्पष्टच आहे की, भाजपया तरुण घटकाला आपल्यापासून दूर जाऊ देऊ शकतनाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारतातील तरुण आता ठामपणेसांगतात की, आमच्याकडे नोकरीअसती, तर त्यांना सरकारच्या मोफतरेशनची अजिबात गरज नव्हती. मग तेस्वतःचे कुटुंब व पालकांसाठी आवश्यकअसणारे सर्व अन्नधान्य स्वतःच्याकमाईतून विकत घेऊ शकले असते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




