‘शाळा दुरुस्त करा'' अभियानामुळे एक भयावह वास्तवसमोर आले आहे. देशभरातील अनेक प्राथमिक आणिमाध्यमिक शाळांमधील मुले रोज या कटू सत्यालासामोरी जात आहेत. यातील काही शाळांची अवस्था तरअतिशय वाईट आहे. सीजेपीच्या नेतृत्वाखाली झालेल्या‘जेन-झी''च्या आंदोलनांपासून प्रेरणा घेऊन शाळकरीमुले, म्हणजेच ‘जेन-अल्फा'' आता रस्त्यावर उतरलीआहेत. स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वर्गखोल्या, पक्केरस्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षक या मूलभूतसुविधांची मागणी ही मुले करत आहेत. ‘जेन-अल्फा''चे हे आंदोलन आता यूपी, राजस्थान,मध्य प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि बिहारपर्यंतपोहोचले आहे. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्यामुद्द्यावरून ‘जेन-झी ''ने देशातील प्रमुख शहरे रोखूनधरली होती. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देणे भाग पडले होते. या घटनेमुळे सरकार आधीच बॅकफूटवरआले होते. त्यातच आता शाळकरी मुलांचे रस्त्यावरउतरणे म्हणजे सरकारसाठी एका वाईट स्वप्नासारखेआहे. या लहान मुलांवर पोलिस बळाचा वापरही करू शकत नाहीत. दुर्दैवाची बाब म्हणजे, खुद्द सरकारचीच अधिकृत आकडेवारी ग्रामीण भागातील शिक्षणाची दैना समोर आणते. नीती आयोगाच्या नुकत्याच आलेल्याएका पाहणीनुसार गेल्या 10 वर्षांत 94 हजारांहून अधिकशाळा बंद झाल्या. यात एकट्या उत्तर प्रदेशातील 26हजार शाळांचा समावेश आहे. सरकारी शाळाचालवण्यासाठी निधी कमी पडत आहे. त्यातच उच्चमाध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण मोठेआहे. त्यामुळे वर्गच्या वर्ग रिकामे होत आहेत. सुमारे 73टक्के विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्णकरण्यापूर्वीच शाळा सोडतात. शाळा गळतीची अनेककारणे नीती आयोगाच्या पाहणीत समोर आली आहेत.आर्थिक क्षमता असलेले पालक आपल्या मुलांनामहागड्या खासगी शाळांमध्ये पाठवणे पसंत करतात.तिथे शिक्षणाचा दर्जा चांगला असतो. पण हे परवडतनाही, ते माध्यमिक स्तरावरच मुलांचे शिक्षण थांबवतात.कारण सरकारी शाळांमध्येही गणवेश, पुस्तके आणिपरीक्षा फी यांसारखे खर्च असतात. हे खर्च उचलणे यापालकांना शक्य होत नाही. याउलट, प्राथमिक शिक्षणमात्र जवळपास मोफत आहे. गरीब कुटुंबांवर असणाऱ्या आर्थिक ताणामुळे मुलांनाशाळा सोडून कामाला लागावे लागते. 2020-21 च्या‘पिरियॉडिक लेबर-फोर्स सर्वे'' नुसार 14 ते 17वयोगटातील 31 टक्के किशोरवयीन मुले काम करतहोती. तर 25 टक्के मुलींनी घरातील कामांत आईलामदत करण्यासाठी शिक्षण सोडून दिले होते. एकीकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा वार्षिक अहवालशाळांच्या पायाभूत सुविधांचे गुलाबी चित्र दाखवतो.पण दुसरीकडे राजस्थान सरकारच्या 2025 मधील एकापाहणीनुसार वास्तव फार वेगळे आहे. या पाहणीतराज्यातील हजारो शाळांच्या इमारती आणि सुविधांमध्येगंभीर त्रुटी असल्याचे उघड झाले आहे. सुमारे 87 हजारवर्गखोल्या अत्यंत जर्जर अवस्थेत होत्या. अखेरन्यायालयाला यात हस्तक्षेप करून त्यांच्या वापरावर बंदीघालावी लागली. राज्यातील 64 हजार शाळांपैकी 2हजारांहून अधिक शाळांमध्ये स्वच्छतागृहे नव्हती. तर 1हजारांहून अधिक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोयनव्हती. 600 हून अधिक शाळांना स्वतःची इमारतचनव्हती. तेथील विद्यार्थ्यांना पत्र्याच्या छताखाली किंवाझाडांखाली बसावे लागत होते. नुकतेच लखनऊमध्येसर्वोदय शाळेच्या 250 विद्यार्थिनींनी शिक्षकांचीकमतरता आणि वाईट सुविधांविरोधात धो-धो पावसातमोर्चा काढला. गया येथेही निकृष्ट दर्जाचे मध्यान्ह भोजन, बिघडलेले हँडपंप आणि घाणेरड्या स्वच्छतागृहांच्याविरोधात मुलांनी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडकदिली. विकसित भारताचा पाया मानल्या जाणाऱ्याआपल्या युवा पिढीची हीच ती अवस्था आहे का? ‘जेन-अल्फा''ने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तोडगाकाढण्यासाठी जिल्हा प्रशासन आता पळापळ करतआहे. पण असे दिसते की ‘जेन-अल्फा'' आता ‘जेन-झी''सारखीच खूप पुढे निघून गेली आहे. सरकारे ठोस कामकरायला सुरुवात करत नाहीत, तोपर्यंत या दोन्ही पिढ्याआता थांबणार नाहीत. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ‘जेन-अल्फा'' ने मांडलेल्या प्रश्नांवर मार्गकाढण्यासाठी आता धावपळ सुरू झालीआहे. पण असे दिसते की ‘जेन-अल्फा''सुद्धा ‘जेन-झी ''सारखीच पुढे निघून गेलीआहे. सरकारे प्रत्यक्ष काम करायलासुरुवात करत नाहीत, तोपर्यंत या दोन्हीपिढ्या थांबणार नाहीत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
महाराष्ट्र
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात

























Subscribe to my channel




