8 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

जेव्हा आमिर खानला त्यांची पहिली पत्नी, दुसरी पत्नीआणि होणारी पत्नी यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवासकरताना पाहिले गेले, तेव्हा साहजिकच खळबळ उडाली.काहींनी याला आधुनिक म्हटले, तर काहींना ते विचित्रवाटले. अनेकांना तर हे समजलेच नाही. पण कदाचितआपण एक मोठी गोष्ट दुर्लक्षित करत आहोत.
आपण मिश्र कुटुंब ही संकल्पना उदयाला येताना पाहतआहोत. ही कल्पना पाश्चात्त्य समाजांत अनेक काळापासूनसामान्य आहे, पण भारतात ती अजूनही संशयाने पाहिलीजाते. आपल्याकडे लग्नाला पवित्र मानले जाते,घटस्फोटाला अजूनही कलंक मानले जाते आणि कौटुंबिकन्यायालयात अशा वादांची गर्दी असते, जे अनेकदालग्नापेक्षाही जास्त काळ चालतात. भारतात घटस्फोटालापिढ्यान्पिढ्या एका युद्धासारखे सादर केले गेले. त्यात एकखलनायक आणि एक पीडित असणे आवश्यक होते. कुटुंबेदोन गटांत विभागली जात. मुले या सर्वांचा सर्वाधिकफटका सोसत असत. घटस्फोटित पती-पत्नी एकमेकांच्याआयुष्यातून पूर्णपणे गायब होत, केवळ वकील आणिन्यायालयाच्या आदेशांमार्फत त्यांचा संपर्क उरत असे. पणआता एक शांत बदल सुरू होत आहे.
आमिर खान आणि किरण राव यांनी वारंवार या गोष्टीवर भरदिला आहे की, जरी त्यांचे लग्न संपले असले तरी त्यांचेकुटुंब संपलेले नाही. हृतिक रोशन आणि सुझैन खानयांनीही घटस्फोटानंतर यशस्वी संयुक्त पालकत्वाचेकदाचित भारतातील सर्वात मोठे उदाहरण मांडले आहे. तेकौटुंबिक कार्यक्रमांत एकत्र सहभागी होतात, महत्त्वाचेसण-उत्सव सोबत साजरे करतात. त्यांनी आपल्या मुलांच्याहिताला स्वतःच्या अहंकारापेक्षा वर ठेवण्याचा एकजाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे दिसते. हे महत्त्वाचे आहेकारण सेलिब्रिटी केवळ आपले मनोरंजन करत नाहीत, तरते शक्यतेची एक नवी दिशाही दाखवतात.
अशा देशात जिथे घटस्फोटित स्त्रियांना अजूनही विचारलेजाते की ‘काय चुकले होते?’ आणि जिथे घटस्फोटितपुरुषांना स्वतःच्या अधिकारांसाठी लढण्यास प्रोत्साहित केलेजाते, तिथे घटस्फोटित पती-पत्नीला सार्वजनिक कटुता नठेवता एकत्र पाहणे हे खोलवर रुजलेल्या धारणांना आव्हानदेते. हे सूचित करते की घटस्फोट नेहमीच अपयश नसतो.अनेकदा हे केवळ आयुष्यातील एक बदल असते.
अर्थात, सेलिब्रिटींचे आयुष्य हे आदर्श मानून चालणारनाही. आर्थिक समृद्धी अनेक गोष्टी सोप्या करते. आया,समुपदेशक, एकापेक्षा जास्त घरे, लवचिक दिनचर्या आणिआर्थिक सुरक्षा यामुळे ते ताण कमी होऊ शकतात, ज्यांचासामना सामान्य कुटुंबांना करावा लागतो. तरीही हे तत्त्वमहत्त्वाचे आहे.
प्रश्न असा नाही की दोन व्यक्ती आयुष्यभर विवाहित राहूशकतात का? प्रश्न हा आहे की, लग्न संपल्यानंतरही त्याएकमेकांबद्दल आदर आणि सद्भावना ठेवू शकतात का?मुले या प्रक्रियेत असतात, तेव्हा हे अधिक महत्त्वाचे ठरते.जगभरातील संशोधन सांगते की, पालकांमधील दीर्घकाळचालणाऱ्या संघर्षाचा मुलांना अधिक त्रास होतो. दोन शांतघरांच्या दरम्यान राहणारे मूल, एकाच तणावपूर्ण घरातअडकलेल्या मुलापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत असते.
देश बदलत आहे. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतआहेत. लोक उशिरा लग्न करत आहेत. लग्नाकडूनअसणाऱ्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. साहजिकचघटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत, वरदिलेले प्रसंग एक पर्यायी कथा मांडतात, ज्यामध्येघटस्फोटित पती-पत्नी एकमेकांचे सहकारी बनून राहूशकतात आणि मुलांना कुणा एकाची बाजू घेण्यास भागपाडले जात नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


